शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

कांदा आणि पालेभाज्यांचे दर कोसळल्याने बाजार थंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : १५ दिवसांपूर्वी चर्चेचा विषय असलेला कांदा मातीमोल दरात विक्री होण्यास सुरुवात झाली असून पालेभाज्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : १५ दिवसांपूर्वी चर्चेचा विषय असलेला कांदा मातीमोल दरात विक्री होण्यास सुरुवात झाली असून पालेभाज्या आणि इतर भाजीपाला उत्पादनांचे दर कोसळल्याने शेतकरी हतबल झाले आहेत़ ऐन हंगामात भाजीपाला उत्पादनावर मंदीची कुºहाड कोसळली आहे़ विशेष बाब म्हणजे नंदुरबार बाजारात १५ दिवसांपासून आवक कमी असून मातीमोल दरात भाजीपाला खरेदी सुरु आहे़नंदुरबार बाजार समितीच्या मार्केट यार्डात रविवार वगळता आठवड्याचे सहा दिवस भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार होतात़ डिसेंबर मध्यापर्यंत भाजीपाला आवक वाढूनही दरांमध्ये स्थिरता असल्याने शेतकरी खर्च काढून नफा मिळवत होते़ परंतू नव्या वर्षाच्या प्रारंभापासून कांदा दर कोसळल्यानंतर बटाटे, टमाटे, मेथी, कोथिंबीरसह पालेभाज्यांच्या दरांमध्ये मोठी घट आली आहे़ यातून किरकोळ बाजारात पालेभाज्या थेट पाच रुपये जुडीच्या दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे़ नंदुरबार सह साक्री तालुक्यातून येणाºया या भाजीपाला दरात झालेली घट शेतकऱ्यांच्या वार्षिक नियोजनासह वर्तमानातील आर्थिक स्थितीवर परिणामकारक ठरत असल्याचे दिसून येत आहे़ कांद्याने तब्बल दोन महिने बाजार गरम ठेवल्यानंतर अचानक दर कोसळल्याने शेतकºयांसह व्यापारीही नुकसानीच्या गर्तेत सापडल्याचे चित्र सध्या बाजारात आहे़ही स्थिती १५ दिवसांपर्यंत कायम राहणाºयाची शक्यता वर्तवण्यात येत आहे़ बाजारात नवीन कांदा रुजू झाल्यानंतर दरांमध्ये आणखी सुधारणा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे़बाजारात दोन आठवड्यांपूर्वी ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करण्यात येत होती़ हे दर तब्बल तीन महिने स्थिर होते़ डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कांद्याच्या दरांमध्ये पड येत गेल्याने हे दर आजअखेरीस २ हजार ५०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत आले आहेत़ यातही केवळ चांगल्या प्रतीच्याच कांद्याला हे दर मिळत आहेत़ खराब कांदा १० ते १५ रुपये प्रतिकिलो दराने व्यापाºयांकडून खरेदी होत आहे़ यातून शेतकºयांचे नुकसान होत असल्याने त्यांनी कांदा आणणे बंद केले आहे़ परिणामी १० दिवसांपासून मार्केट यार्डात दर दिवशी २०० कट्टे कांदा येत आहे़ हा कांदा साठवून त्याची परराज्यात विक्री होत असल्याने किरकोळ बाजारातील दर मात्र चढेच असल्याचे दिसून आले आहे़ यातून शेतकरी आणि सामान्या दोघांनाही महागाईचा अनुभव कायम आहे़ येत्या काळात बाजारात नवीन कांदा येणार आहे़ हा कांदा विक्रीसाठी आल्यानंतर ही परवड थांबेल अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त करण्यात येत आहे़