शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नंदुरबार जिल्ह्यातील 14 हजार घरात प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 12:19 IST

ग्रामज्योती : 40 कोटींच्या निधीतून विविध कामे

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 6 : दिनदयाल ग्राम ज्योती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 14 हजार 700 वीज ग्राहकांना लाभ मिळाला आहे. या योजनेसाठी वीज वितरण कंपनीने जिल्ह्याला 40 कोटी 26 लाख रुपये निधी मंजुर झाला आहे.जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता अनेक भागात वीज पोहचू शकत नाही. त्यामुळे अनेक गावे व पाडे अद्यापही अंधारात आहे. याशिवाय अनेक ठिकाणी वीज उपकेंद्र आणि रोहित्रांची देखील कमतरता आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध करून देण्यात देखील अडचणी निर्माण होतात. ही बाब लक्षात घेता जिल्ह्याला पंडित दिनदयाल ग्राम ज्योती योजना मंजुर करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आता विजेची विविध कामे करण्यात येत आहे.जिल्ह्याला सन 2030 र्पयत लागणा:या विजेचा आराखडा तयार करून त्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गतच दिनदयाल ग्राम ज्योती योजनेचेही काम सुरू करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत 40 कोटी 26 लाख रुपये निधीतून कामे करण्यात येत आहेत. याअंतर्गत गावठाण फिडर विलगीकरणाचे 34 प्रस्ताव आहेत. ही कामे प्रगतीपथावर आहेत. 33 के.व्ही.उपकेंद्र चार असून त्यांचीही कामे सुरू करण्यात आली आहेत. याअंतर्गत एकुण 14 हजार 700 ग्राहकांना त्याचा फायदा मिळणार आहे.राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दोन महिन्यांपूर्वी नंदुरबारात आले असता त्यांनी या कामांचा आढावा घेवून अधिका:यांना सुचना केल्या होत्या. जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती पहाता 61 गाव आणि 235 पाडय़ांना अद्यापही वीज पुरवठा होऊ शकलेला नाही. येत्या वर्षात जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून निधी मंजुर करून 17 गावांना वीज पुरवठा करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे ज्या पाडय़ात वीज पोहचू शकणार नाही अशा ठिकाणी सौर उज्रेचा वापर करण्यावर भर राहणार आहे. त्यासाठी नियोजनही करण्यात आले आहे. पंडित दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत देखील विविध ठिकाणी वीज उपकेंद्र आणि रोहित्रांची संख्या वाढविण्यात येत आहे.