शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

विद्याथ्र्याची सर्रास होतेय जीवघेणी वाहतूक

By admin | Updated: July 2, 2017 11:17 IST

पालकांनीही लक्ष देण्याची गरज : स्कूल बसचा परवाना नसतानाही वाहनचालकांची मनमानी

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.2 - जिल्ह्यात सर्वत्र विद्याथ्र्याची असुरक्षितपणे वाहतूक केली जात आह़े ज्यांच्याकडे स्कूल बसचा परवाना नाही, अशा वाहनांमधूनही विद्याथ्र्याची जीवघेणी वाहतूक होत असल्याने विद्याथ्र्याच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे येत आहे. विद्याथ्र्याना रिक्षाचालक आपल्या आसनाच्या बाजूलाच बसवत आह़े याकडे वाहतूक शाखेचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आह़े 
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 86 वाहनांना स्कूल बसचा परवाना  आह़े परंतु, शहरासह जिल्ह्यात सर्रासपणे स्कूल बसचा परवाना नसलेल्या वाहनांमधून मोठय़ा प्रमाणावर विद्याथ्र्याची बिनधास्तपणे वाहतूक होत आह़े यामुळे शालेय विद्याथ्र्याच्या सुरक्षेचा प्रश्न यातून निर्माण होत आह़े शालेय विद्याथ्र्याची वाहतूक करणा:या वाहनांसाठी आरटीओने नियमावली जाहीर केली आह़े त्यानुसार, वाहनांना पिवळा रंग, तपकिरी रंगाची पट्टी तसेच शाळेच्या नावाचा उल्लेख असणे बंधनकारक आह़े बसमध्ये विद्याथ्र्याना स्कूल बॅग ठेवण्यासाठी जागा, आसनावर बसल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने धरण्यासाठी  रॉड, पूर्व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी वाहतूक करणा:या वाहनात महिला, प्रथमोपचार पेटी, अग्निरोधक यंत्र, वाहनचालकास पाच वर्षाचा अनुभव, वाहनात लहान मुलांना चढता येईल, अशी सोयीची पायरी असे काही नियम आखून देण्यात आले आह़े मात्र, हे सर्व नियम बिनधास्तपणे धाब्यावर बसविण्यात आले आहे. स्कूल बसचा परवाना नसलेल्या वाहनांमधून सर्रासपणे विद्याथ्र्याच्या जीवाशी खेळण्यात येत असून अशा वाहनचालकांवर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आह़े