शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कमरेइतक्या पाण्यातून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी नदीवर पूल नसल्याने बारीपाडा, पाटीलपाडा, आमराईपाडा या पाड्यातील ग्रामस्थांना पावसाळ्यात नदीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी नदीवर पूल नसल्याने बारीपाडा, पाटीलपाडा, आमराईपाडा या पाड्यातील ग्रामस्थांना पावसाळ्यात नदीच्या पाण्यातून बाजारासाठी व शासकीय कामासाठी जावे लागते. अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते त्यामुळे या नदीवर पूल बांधण्याची मागणी या पाड्यांवरील नागरिकांनी केली आहे.सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील वेहगी नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात पुराच्या पाण्यातून बारीपाडा, पाटीलपाडा, आमराईपाडा येथील ग्रामस्थांना बाजारासाठी किंवा शासकीय कामासाठी नदी ओलांडून जावे लागते. पावसाळ्यात सातपड्याच्या अतिदुर्गम भागात पावसाचा जोर जास्त असतो. पहाडात झालेल्या पावसाचा अंदाज येत नाही. त्यामुळे या भागातील नदी-नाले पावसाळ्यात कायम प्रवाहीत असतात. एखाद्यावेळी नदीच्या पाण्यात अचानक वाढ झाली व ग्रामस्थांची ये-जा सुरू राहिली तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या नदीवर पूल बांधण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. परंतु संबंधित विभागाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पुलाअभावरी या भागातील पावसाळ्यात नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेऊन तातडीने पूल बांधण्याची मागणी दुर्गम भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.