शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पर्यावरण दिनी कर्मचा-यांना पगारी सुटी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 12:57 IST

जिल्हाधिका:यांना निवेदन : आदिवासी एकता परिषदेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात दरवर्षी साज:या होणा:या जागतिक पर्यावरण दिनी औद्योगिक कर्मचा:यांना पगारी सुटी देऊन सर्व कारखाने एका दिवसासाठी बंद ठेवण्यात यावेत अशी मागणी आदिवासी एकता परिषदेच्यावतीने करण्यात आली़ जिल्हाधिकारी यांना मंगळवारी परिषदेच्या पदाधिका:यांनी निवेदन दिल़े निवेदनात म्हटले आहे की, 5 जून रोजी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय व इतर सर्व कार्यालयातील सर्व एसी बंद ठेवण्यात यावेत, पर्यावरण दिनी भर पगारी औद्योगिक सुटी जाहिर करण्यात यावी, पर्यावरण कायदे तोडणा:यांवर कारखान्यांवर आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात यावी, जिल्ह्यातील वृक्ष लागवडीची व्यापक मोहिम हाती घेण्यात यावी, प्राधान्याने इथल्या मातीतील फळझाडे लावण्यासाठी गावांना प्रोत्साहन द्यावे, पाणी हे जीवन असल्याने नदी नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह अबाधित ठेवावे, नदी-नाल्यांचे होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी उपाययोजना करवी, वाळू उपसा थांबवून माफियांवर कारवाई करावी, वनक्षेत्रांचे संरक्षण, संवर्धन हे आदिवासींच्या पांरपरिक अधिकार संरक्षणातून होऊ शकत़े यासाठी अनुसुचित क्षेत्रातील पेसा कायद्यात केली जाणारी अनावश्यक ढवळाढवळ थांबवण्यात यावी, अनुसुचित क्षेत्रांचे अधिकारी अबाधित ठेवण्यात यावेत, गावपातळीवर स्मशानभूमी, जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा, ओसाड टेकडय़ा, रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी झाडे लावण्याचे आदेश द्यावेत, राष्ट्रहितासाठी शेतक:यांना 1 ते 2 एकरात झाडे लावण्यासाठी प्रवृत्त करावे, घरकुल लाभार्थी व प्रत्येक कर्मचा:यास एक झाड लावण्याचा प्रवृत्त करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़