शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

ऊस व मका पिकाचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 12:13 IST

शहादा तालुका : काढणीवर आलेली पिके भुईसपाट, शेतकरी आर्थिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी/रायखेड/असलोद : शहादा तालुक्यात पावसाने वादळवा:यासह जोरदार हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. लोणखेडा, असलोद, रायखेड परिसरात ऊस, मका, मिरची, केळी, कापूस आदी काढणीवर आलेल्या  पिकांचे वादळामुळे नुकसान झाल्याने शेतक:यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. या पावसामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आल्याने विहीरी व कुपनलिकांच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.ब्राrाणपुरी व भागापूर परिसरातऊस व मका पिकाचे नुकसानगेल्या आठवडाभरापासून ब्राrाणपुरी व भागापूर परिसरातील नागरिक उकाडय़ाने त्रस्त झाले होते. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे उकाडय़ापासून सुटका मिळाली असली तरी ऊस व मका पिकाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. भागापूर येथील शेतकरी हेमंत छोटूलाल पाटील यांचा पाच एकर व काशीनाथ नरोत्तम पाटील यांचा चार एकर ऊस वादळामुळे पूर्ण जमीनदोस्त झाला. ब्राrाणपुरी शिवारात मका पिकाची मोठय़ा प्रमाणावर लागवड केली आहे. मात्र मुसळधार वादळी पावसाने या पिकालाही आडवे केले आहे. वादळाने शेतक:यांच्या तोंडी आलेला घास हिरावून नेल्याने शेतक:यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. पिकांच्या नुकसानीची कृषी विभागाकडून फक्त पाहणी होत असल्याने शेतक:यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या पावसामुळे सुसरी नदीला पूर आला होता.रायखेड परिसरगेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांची स्थिती नाजूक बनत चालली होती. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र रविवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने शेतक:यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सुमारे दोन तास सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांची धावपळ उडाली. शहादा-खेतिया मार्गावर वाहन चालकांनी मिळेल त्या जागेवर आपली वाहने थांबवून पाऊस उघडल्यानंतर पुढे मार्गस्थ झाले. हा पाऊस शेतक:यांना फायदेशीर ठरणार असल्याचे मत जाणकार शेतक:यांनी व्यक्त केले. लोणखेडालोणखेडा परिसरात यंदाच्या पावसाळ्यात रविवारी सर्वात जोराचा पाऊस झाला. वादळवा:यामुळे विद्याविहारजवळ लोणखेडा येथील नगीन काळू पाटील यांच्या शेतातील ऊस पूर्णत: जमीनदोस्त झाल्याने त्यांचे नुकसान झाले. इतर शेतक:यांच्या ऊस पिकाचेही मोठे नुकसान झाले. कापूस, मिरची, केळी, पपई या पिकांचेही वादळामुळे नुकसान झाले.असलोद परिसरातही नुकसानअसलोद परिसरात पावसाने रौद्ररुप धारण केल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. यंदा या भागात शेतक:यांनी उसाची लागवड मोठय़ा प्रमाणात केली आहे. मात्र वादळी पावसामुळे ब:याच शेतक:यांचे ऊस पिक पूर्णपणे आडवे पडल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. प्रकाश रघुनाथ पाटील, भटू गुलाबराव पाटील, अजय चंद्रसिंग गिरासे, दीपक सरदारसिंग गिरासे, मीना संजय कदम, नाना रावजी मराठे यांच्या शेतातील उसाचे पीक वादळामुळे जमीनदोस्त झाले आहे. तसेच तिधारे, कलमाडी व असलोद शिवारातही उसासह इतर पिकांचे नुकसान झाले. तलाठी एस.एस. राठोड यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा करून तहसीलदारांकडे अहवाल सादर केला.पंचनामे करण्याची मागणीशहादा तालुक्यात विविध ठिकाणी वादळी पावसामुळे              नुकसान झालेल्या पिकांची कृषी               व महसूल विभागाने तातडीने           पंचनामे करण्याची मागणी होत आहे. संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिका:यांनी पंचनामे करण्याचे आदेश काढून नुकसानग्रस्त शेतक:यांना तातडीने भरपाई मिळवून देण्याची मागणी होत आहे.