शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

पाण्याअभावी पपई पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 11:54 IST

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील विविध गावांमध्ये पाण्याअभावी पपई पिकाची वाढ खुंटली आह़े पिक वाया जाणार असल्याने शेतक:यांकडून चिंता ...

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील विविध गावांमध्ये पाण्याअभावी पपई पिकाची वाढ खुंटली आह़े पिक वाया जाणार असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े परिसरातील पाणी पातळी खोल गेली असल्याने साहजिकच पिण्याच्या पाण्याचाही मोठा तुटवडा आह़ेनंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, खोडसगाव, शिंदे, समशेरपूर, खोंडामळी, विखरण, बामडोद, भागसरी, कोळदे, पळाशी, पातोंडा, पथराई, सिंदगव्हाण, भालेर आदीसह परिसरात पपईचे पिक मोठय़ा प्रमाणात घेण्यात आलेले आह़े परंतु यंदा पावसाने पाठ फिरवल्याने या ठिकाणची पपईसह सोयाबीन, केळी, कापूस आदी पिकांची वाढ खुंटली आह़े पाण्याअभावी परिसराची स्थिती अत्यंत विदारक झालेली आह़े या ठिकाणच्या विहिरी तसेच कुपनलिकांनाही पाणी नसल्याने पिकांसाठी पाणी आणावे कुठून असा प्रश्न शेतक:यांसमोर निर्माण झाला आह़े पाणी नसल्याने बहुतेक शेतक:यांनी आपली शेते रिकामी केली आहेत़ याचेच एक प्रातिनिधीक उदाहरण म्हणजे खोडसगाव येथील सुरेश पाटील यांनी आपल्या 5 एकरावरील पपईवर रोटोव्हेटर फिरवून पिक नष्ट केले आह़े तसेच विलास पाटील, मोहन पाटील यांनीदेखील अनुक्रमे पपई व मिरचीच्या पिकावर रोटोव्हेटर फिरवले आह़े पाण्याची पातळी खोल गेलेली आह़े त्यातच सूर्य आग ओकत आह़े त्यामुळे पिकांची स्थिती अत्यंत दैनिय झालेली आह़े पिकांना पाणी मिळत नसल्याने त्यांची वाढ खुंटली आह़े केळी, पपई, मिरची आदी पिक करपायला सुरुवात झालेली आह़े पिकांना पाणी मिळत नसल्याने त्यांच्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव निर्माण झालेला आह़े काही ठिकाणी पपईचे झाड आकुंचन पावत आह़े पावसाअभावी कापूस, पपई, मिरची आदीचा उत्पादन खर्च काढणेही शेतक:यांना कठीण होऊन बसले आह़े त्यामुळे साहजिकच यातून मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आह़े विहिरींचे खोलीकरणनंदुरबार तालुक्यातील अनेक गावांमध्ये विहिरींचे खोलीकरण करण्यात येत आह़े त्यातून पाण्याचा उपसा केला जात आह़े दरम्यान, जिल्हा प्रशासनातर्फे यंदा मोठय़ा प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे करण्यात आलेली होती़ परंतु पावसाने पाठ फिरवल्याने पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला नाही़ शिवाय धरणे, लघुप्रकल्प तसेच इतर जलस्त्रोतही भरले नसल्याने पाणीटंचाईची दाहकता अधिकच वाढली आह़े जिल्ह्यात केवळ 67 टक्के इतका पाऊस झाला आह़े परतीच्या पावसानेही घोर निराशा केली आह़े त्यामुळे पुढील उन्हाळ्यार्पयत पाण्याची सोय होणे महत्वाचे आह़े पुढील पाऊस लांबला तर भिषण दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आह़े