शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
5
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
6
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
7
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
8
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
9
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
10
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
11
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
12
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
13
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
14
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
15
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
16
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
17
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
18
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
19
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
20
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

खरीपचे उत्पादन 43 टक्क्यांनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 12:55 IST

नंदुरबार : दुष्काळाचा सामना करणा:या जिल्ह्यातील शेतक:यांच्या खरीप पिक उत्पादनात यंदा 43 टक्के घट आली आह़े सलग दुस:या वर्षात ...

नंदुरबार : दुष्काळाचा सामना करणा:या जिल्ह्यातील शेतक:यांच्या खरीप पिक उत्पादनात यंदा 43 टक्के घट आली आह़े सलग दुस:या वर्षात आलेल्या या घटीत दुपटीने वाढ झाल्याने चिंता वाढल्या आहेत़जिल्ह्यात 2017 या वर्षात सरासरी 715 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती़ यातून पिक बोंडअळीसारख्या संकटामुळे कापूस उत्पादकांचे कंबरडे मोडले होत़े हीच स्थिती यंदाही कायम आह़े इतर तेलबिया आणि धान्य पिकांच्या बाबतही हीच स्थिती होती़ यातून जिल्ह्यातील एकूण धान्य आणि गळीत पिकांचे उत्पादन हे 19़9 टक्क्यांनी घटले होत़े हीच गत  यंदाही कायम असून पिकांचे उत्पादन 43 टक्क्यांनी घटले होत़े यंदाच्या हंगामात 2 लाख 72 हजार पेरणी क्षेत्रापैकी 2 लाख 43 हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या झाल्या होत्या़ पेरणी झालेल्या या पिकांना केवळ 37 दिवसच पावसाचा आधार मिळाला होता़ यामुळे पिकांचे उत्पादन हे घटल्याचे कृषी विभागाने नुकत्याच केलेल्या पीक कापणी प्रयोगातून समोर आले आह़े पीक कापणी प्रयोगातून निष्पन्न झालेल्या या आकडेवारीमुळे जिल्ह्यात आगामी काळात शेतीविकासाबाबत गंभीर निरीक्षणे कृषी विभागाने नोंदवली आहेत़ कृषी विभागाच्या याच अहवालावरुन शासनाकडून दुष्काळ जाहिर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े चालू रब्बी हंगामाची स्थितीही सध्या बिकट असून आजअखेरीस जिल्ह्यात केवळ 49 टक्के रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़  यात गहू 10 हजार तर मका 14 हजार हेक्टर्पयतच पेरणी झाला आह़े कापूस उत्पादनाला दोन वर्षापासून घरघर लागली आह़े 17 मध्ये 1 लाख 18 हजार हेक्टर कापूस लागवड होती़ सर्वसाधारण हेक्टरी 2 हजार 12 हेक्टर प्रतिकिलो कापूस उत्पादन जिल्ह्यात घेतले जात़े गेल्या हंगामात केवळ  1 हजार 18 किलोग्रॅम कापूस उत्पादन शेतक:यांच्या हाती आले होत़े दरम्यान या वर्षात 1 लाख 14 हजार हेक्टर क्षेत्रात लागवड झालेल्या कापसाची उत्पादकता ही हेक्टरी 515 किलोग्रॅम एवढी आह़े लागवड क्षेत्राच्या 27 टक्के  कापूस उत्पादन शेतक:यांच्या हाती येऊन तब्बल 63 टक्के उत्पादन घटले आह़े 4जिल्ह्यात 2017 च्या खरीप हंगामात 1 हजार 284 हेक्टरी उत्पादन आलेल्या ज्वारीचे यंदा 1 हजार 458 किलो उत्पादन           आले आह़े गेल्या वर्षाच्या  तुलनेत हे उत्पादन वाढले आह़े जिल्ह्यात खरीप ज्वारीचे            सरासरी उत्पादन हे 886 किलोग्रॅम एवढे होत़े ज्वारीची उत्पादकता वाढली असली तरी सर्वसाधारण क्षेत्रात 30 टक्के आलेल्या घटीमुळे या उत्पादन वाढीला महत्त्व नसल्याचे दिसून आले आह़े