शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

खरीपचे उत्पादन 43 टक्क्यांनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 12:55 IST

नंदुरबार : दुष्काळाचा सामना करणा:या जिल्ह्यातील शेतक:यांच्या खरीप पिक उत्पादनात यंदा 43 टक्के घट आली आह़े सलग दुस:या वर्षात ...

नंदुरबार : दुष्काळाचा सामना करणा:या जिल्ह्यातील शेतक:यांच्या खरीप पिक उत्पादनात यंदा 43 टक्के घट आली आह़े सलग दुस:या वर्षात आलेल्या या घटीत दुपटीने वाढ झाल्याने चिंता वाढल्या आहेत़जिल्ह्यात 2017 या वर्षात सरासरी 715 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती़ यातून पिक बोंडअळीसारख्या संकटामुळे कापूस उत्पादकांचे कंबरडे मोडले होत़े हीच स्थिती यंदाही कायम आह़े इतर तेलबिया आणि धान्य पिकांच्या बाबतही हीच स्थिती होती़ यातून जिल्ह्यातील एकूण धान्य आणि गळीत पिकांचे उत्पादन हे 19़9 टक्क्यांनी घटले होत़े हीच गत  यंदाही कायम असून पिकांचे उत्पादन 43 टक्क्यांनी घटले होत़े यंदाच्या हंगामात 2 लाख 72 हजार पेरणी क्षेत्रापैकी 2 लाख 43 हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या झाल्या होत्या़ पेरणी झालेल्या या पिकांना केवळ 37 दिवसच पावसाचा आधार मिळाला होता़ यामुळे पिकांचे उत्पादन हे घटल्याचे कृषी विभागाने नुकत्याच केलेल्या पीक कापणी प्रयोगातून समोर आले आह़े पीक कापणी प्रयोगातून निष्पन्न झालेल्या या आकडेवारीमुळे जिल्ह्यात आगामी काळात शेतीविकासाबाबत गंभीर निरीक्षणे कृषी विभागाने नोंदवली आहेत़ कृषी विभागाच्या याच अहवालावरुन शासनाकडून दुष्काळ जाहिर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े चालू रब्बी हंगामाची स्थितीही सध्या बिकट असून आजअखेरीस जिल्ह्यात केवळ 49 टक्के रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़  यात गहू 10 हजार तर मका 14 हजार हेक्टर्पयतच पेरणी झाला आह़े कापूस उत्पादनाला दोन वर्षापासून घरघर लागली आह़े 17 मध्ये 1 लाख 18 हजार हेक्टर कापूस लागवड होती़ सर्वसाधारण हेक्टरी 2 हजार 12 हेक्टर प्रतिकिलो कापूस उत्पादन जिल्ह्यात घेतले जात़े गेल्या हंगामात केवळ  1 हजार 18 किलोग्रॅम कापूस उत्पादन शेतक:यांच्या हाती आले होत़े दरम्यान या वर्षात 1 लाख 14 हजार हेक्टर क्षेत्रात लागवड झालेल्या कापसाची उत्पादकता ही हेक्टरी 515 किलोग्रॅम एवढी आह़े लागवड क्षेत्राच्या 27 टक्के  कापूस उत्पादन शेतक:यांच्या हाती येऊन तब्बल 63 टक्के उत्पादन घटले आह़े 4जिल्ह्यात 2017 च्या खरीप हंगामात 1 हजार 284 हेक्टरी उत्पादन आलेल्या ज्वारीचे यंदा 1 हजार 458 किलो उत्पादन           आले आह़े गेल्या वर्षाच्या  तुलनेत हे उत्पादन वाढले आह़े जिल्ह्यात खरीप ज्वारीचे            सरासरी उत्पादन हे 886 किलोग्रॅम एवढे होत़े ज्वारीची उत्पादकता वाढली असली तरी सर्वसाधारण क्षेत्रात 30 टक्के आलेल्या घटीमुळे या उत्पादन वाढीला महत्त्व नसल्याचे दिसून आले आह़े