शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खोडसगाव शिवारात पाण्याअभावी पपईचे क्षेत्र धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 12:31 IST

खोडसगाव शिवार : पिकांवर ‘रोटोव्हेटर’ फिरवण्याची आली वेळ

लहान शहादे : यंदा जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आह़े त्यामुळे सर्वत्र साहजिकच विविध महत्वाची पिके धोक्यात आलेली आहेत़ नंदुरबार तालुक्यातील खोडसगाव शिवारात पपई पिकाचे मोठे नुकसान होत             आह़े त्यामुळे साहजिकच पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडले आह़ेगेल्या आठवडय़ापासून जिल्ह्यात तापमानात वाढ होत आह़े यंदा पजर्न्यमानही अत्यंल्प असल्याने साहजिकच  पपई पिकाला पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळू शकलेले नाही़ त्यामुळे पपई पिक करपायला लागले असल्याचे दिसून येत आह़े नंदुरबार तालुक्यातील खोडसगाव, समशेरपूर, शिंदे, लहान शहादे, बामडोद, कोळदे आदी परिसरात मोठय़ा प्रमाणात पपईचे पिक घेण्यात आलेले आह़े त्यामुळे साहजिकच येथील शेतक:यांचे आर्थिक गणित पपई या पिकावरच अवलंबून असत़े सध्या अक्कलकुवा, धडगाव तालुका वगळता इतर तालुक्यांमध्ये पावसाने यंदाच्या ‘सिझन’मध्ये पूर्णपणे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आह़े हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तहसीलनिहाय संपूर्ण जिल्ह्यात आतार्पयत 25 टक्यांपेक्षाही कमी पावसाची नोंद करण्यात आलेली आह़े यात, नंदुरबार तालुक्याची अधिकच चिंताजनक परिस्थिती आह़े यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीपासून ते 7 ऑक्टोबर 2018 र्पयत नंदुरबार तालुका पजर्न्यमानाबाबत ‘रेड झोन’मध्येच असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे साहजिकच याचा विपरित परिणाम येथील पिकांवर होत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े दरम्यान, यंदा केवळ 67 टक्के इतकेच पजर्न्यमान झालेले आह़े त्यामुळे साहजिकच पाण्याच्या पातळीतही मोठी घट होताना दिसून येत आह़े त्यामुळे नैऋृत्य मान्सून वा:यांचा यंदा पुरेसा फायदा मिळाला नसला तरी, परतीचा पाऊसतरी दमदार होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती़ परंतु सध्या तरी परतीच्या पावसाने सर्वाचीच निराशा केली असून परतीचा पाऊस दमदार होईल याची सुतराम  शक्यता नसल्याचे दिसून येत आह़े परंतीचा पाऊस आला नाही तर पुढील वर्षी भिषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागणार असल्याचेही जाणकारांकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे शेतक:यांसह सर्वसामान्यांकडूनही चिंता व्यक्त केली जात आह़े परिसरातील विहिरी कोरडय़ा पडलेल्या आहेत़ नंदुरबार तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच विहिरींची पाणी पातळी खोल गेली होती़ त्यामुळे उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाईची समस्या जाणवेल हे चित्र स्पष्ट झाले होत़े लहान शहादे येथे तर पाण्याची भिषण परिस्थिती निर्माण झालेली आह़े पाऊस नसल्याने येथील हातपंपसुध्दा निरुपयोगी ठरत आहेत़ त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना मोठय़ा प्रमाणात भटकंती करावी लागत आह़े