शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

करणपाडा जि.प.शाळा धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 12:20 IST

वर्ग खोलीच्या भिंतीला तडे : पहिली ते चौथीच्या विद्याथ्र्याच्या जीवताला धोका

वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील करणपाडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या दोन वर्ग खोल्यांपैकी एका वर्ग खोलीच्या भिंतीला मोठ मोठे तडे गेल्याने धोकेदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या भिंतीला लागूनच असलेल्या वर्ग खोलीमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्याथ्र्याच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या वर्गखोलीच्या दुरवस्थेबाबत करणपाडा व्यवस्थापन समितीच्या मुख्यकार्यकारी अधिका:यांना निवेदन देण्यात आले आहे.अक्कलकुवा तालुक्यातील करणपाडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग आहेत. याठिकाणी दोन वर्ग खोल्या असून, त्यामध्ये एका वर्ग खोलीच्या भिंतीला मोठमोठे तडे पडले असून, छताच्या वरील काही भागदेखील सरकला आहे. त्यामुळे त्यातून पावसाचे पाणी पडून ते                 भिंतीत मुरत असल्याने पायाचा  भागही खचल्याचे चित्र दिसून येत आहे.या वर्ग खोलीला लागूनच असलेल्या दुस:या वर्ग खोलीत इयत्ता पहिली ते चौथीर्पयतचे विद्यार्थी एकत्र शिक्षण घेत आहेत. या वर्ग खोलीला लागून असलेल्या वर्ग खोलीच्या भिंतीला तडे गेल्याने धोकेदायक परिस्थिती निर्माण झाल्याचे करणपाडा येथील  जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास ईश्वर तडवी, उपाध्यक्ष अरविंद दशरथ पाडवी, सदस्य दिनेश पाडवी, गणेश पाडवी, गौवरीबाई वळवी, लताबाई तडवी, सुनिता वळवी, ललिता वळवी, लता तडवी, गमिरसिग नाईक, अनिल पाडवी, राजकुमार वळवी, उत्तम पाडवी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी, तहसीलदार,  गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी अक्कलकुवा  यांना दिलेल्या निवेदनाद्वारे म्हटले आहे.