शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

पाच दिवसात 941 शेतक-यांचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 17:54 IST

नंदुरबार : जिल्हाधिका:यांच्या आदेशानंतर गत पाच दिवसात जिल्ह्यातील 941 बिगर कजर्दार शेतक:यांनी पिक विमा करून घेतला आह़े पाच दिवस मुदतवाढ दिल्यानंतर कृषी विभागाने शेतक:यांसोबत संपर्क साधून त्यांचा विमा करून घेतल्याचे सांगण्यात येत आह़े   जिल्ह्यात यंदा 2 लाख 61 हजार 670 हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ या पिकांना ...

नंदुरबार : जिल्हाधिका:यांच्या आदेशानंतर गत पाच दिवसात जिल्ह्यातील 941 बिगर कजर्दार शेतक:यांनी पिक विमा करून घेतला आह़े पाच दिवस मुदतवाढ दिल्यानंतर कृषी विभागाने शेतक:यांसोबत संपर्क साधून त्यांचा विमा करून घेतल्याचे सांगण्यात येत आह़े   जिल्ह्यात यंदा 2 लाख 61 हजार 670 हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ या पिकांना नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षा मिळावी म्हणून प्रशासनाकडून पिक विमा योजना राबवण्याचा आग्रह करण्यात आला होता़ परंत गेल्या खरीप हंगामात बोंडअळीचे नुकसान ग्राह्य न धरल्याने शेतक:यांनी नाराजी व्यक्त करून पिक विमा नाकारला होता़ जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेणा:या 11 हजार शेतक:यांपैकी पाच दिवसांपूर्वी केवळ 741 शेतक:यांनी विमा काढला होता़ तर बिगर कजर्दारांपैकी केवळ 50 शेतकरी विम्यासाठी पुढे आले होत़े याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या कृषी विभागाने कृषी सहायक आणि पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून शेतक:यांना गळ घालून पाच दिवसात पिक विमा करणा:या बिगर कर्ज कजर्दार शेतक:यांची संख्या 1 हजारार्पयत नेली आह़े यातून किमान 38 लाख रूपये भरणा करण्यात आला असल्याची माहिती आह़े एकीकडे कृषी विभाग पाच दिवसात विमाधारकांची संख्या वाढवत असताना बँकांकडून कर्ज घेणा:या शेतक:यांनी विमा नाकारल्याची स्थिती कायम आह़े बुधवारी जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी व राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिका:यांची बैठक घेण्यात आली़ याबैठकीत विमा योजनेचा आढावा घेण्यात येऊन मुदतवाढीवर चर्चा करण्यात आली़ येणा:या शेतक:यांना योग्य ती मदत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी बँकांच्या अधिका:यांना केल्या़