शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे अनाथ झालेल्या ७०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटना घेणार; बीजेएसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:21 IST

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. हे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली जीवन जगत आहेत. त्यांना दैनंदिन शिक्षणासोबच मानसिक तणावामधून ...

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. हे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली जीवन जगत आहेत. त्यांना दैनंदिन शिक्षणासोबच मानसिक तणावामधून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे व ते साकारण्यासाठी सक्षम करणे हे मोठे आव्हान आहे. भारतीय जैन संघटनेच्या पुणे येथील शैक्षणिक संकुलात वसतिगृह, खेळाचे मैदान, दवाखाना, मानसोपचार तज्ज्ञ, भोजन, नास्ता अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. येथे यापूर्वी लातूर येथील १२०० भूकंपग्रस्त विद्यार्थी, मेळघाट व ठाण्यातील ११०० आदिवासी विद्यार्थी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे ७०० विद्यार्थी अशा एकूण तीन हजार विद्यार्थ्यांना मानसिक तणावामधून बाहेर काढून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन गेल्या ३० वर्षात भारतीय जैन संघटनेने केले आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची माहिती मिळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांना कोरोनामुळे अनाथ झालेल्या ७०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटना घेणार असल्याबाबतचे निवेदन बीजेएसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती व फॉर्म भरण्यासाठी डॉ.कांतिलाल टाटिया, भवरलाल जैन, मनोज कोचर, भरत ओस्तवाल, ललित छाजेड, आशिष छाजेड (शहादा), नरेश कांकरिया व अमोल सिसोदिया (नंदुरबार), शुभम जैन (अक्कलकुवा), ॲड.अल्पेश सेठीया (तळोदा), हार्दिक जैन (खेतिया-खेडदिगर), हर्षल ओसवाल (नवापूर) व जैन संघटनेचे कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.