शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

रब्बीसाठी वाढीव बियाण्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात पाऊस लांबल्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणी  क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यता आहे. शेतक:यांना अपेक्षेनुसार बियाणे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात पाऊस लांबल्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणी  क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यता आहे. शेतक:यांना अपेक्षेनुसार बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी कृषी विागामार्फत बियाण्यांच्या मागणीत वाढ केली आहे. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून नंदुरबार जिल्ह्यातील शेतक:यांनी देखील रब्बी हंगामासाठी तयारी सुरू केली आहे. त्यात चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामात शेती करणा:या शेतक:यांमध्ये भर पडणार असून पेरणीचे क्षेत्र देखील वाढण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामात शेतक:यांना बियाण्यांची कमतरता भासू नये, यासाठी कृषी विभागामार्फत बियाण्यांच्या मागणीत मोठी वाढ केली आहे. येत्या रब्बी हंगामात नंदुरबार जिल्ह्यातील 85 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार असल्याचे गृहीत धरुन मागणी वाढवली आहे. 2016 मधील रब्बी हंगामात 21 हजार 130, 2017 मधील रब्बी हंगामात 24 हजार 726 तर 2018 मधील रब्बी हंगामात 21 हजार 536 इतक्या बियाण्यांची विक्री झाली होती. या तिन्नही वर्षाचा आढावा घेत यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारीसाठी 26 हजार 500 हेक्टर,  गहूसाठी 26 हजार हेक्टर, हरभरासाठी 24 हजार, करडईसाठी 150, मकासाठी चार हजार 100, सुर्यफुलसाठी 200 हेक्टर, बाजरीसाठी 50 हेक्टर, मूगसाठी 100 हेक्टर असे एकुण 85 हजार 700 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. रब्बी हंगामात पेरणीसाठी लागणा:या बियाण्यांसह खतांच्या मागणीचे नियोजन देखील कृषी विभागामार्फत करण्यात आले असून पेरणी क्षेत्रानुसार खताची मागणीही करण्यात आली आहे.  

रब्बी हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने महाबिजकडूनही बियाणांची मागणी केली आहे. त्यात ज्वारी-689, गहू- सात हजार 280, हरभरा- तीन हजार 456, करडई- सहा, मका- 246, सुर्यफुल- सात, बाजरी- एक, मूग सहा क्विंटल असे एकुण 13 हजार 131 क्विंटलची मागणी करण्यात आली आहे. पाऊस नसताना देखील मागील वर्षी रब्बी हंगामाचे 69 हजार 458 एवढे क्षेत्र होते. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दोन पटीने पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पेरणीचे क्षेत्रही वाढण्याची शक्यता जिल्हा कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली असून त्यानुसार मागणीही वाढवली आहे.