शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

वादळाची तीव्रता कमी होताच तापमानात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 18:01 IST

उष्ण वाऱ्यांचा प्रभाव वाढला : नंदुरबारचा पारा पुन्हा चाळिशी पार

नंदुरबार : फोनी चक्रीवादळाची तीव्रता कमी होताच जिल्ह्यासह खान्देशातील तापमानात पुन्हा वाढ होताना दिसून येत आहे़ वादळाच्या काळात ३८ अंशावर गेलेले किमान तापमान मंगळवारी पुन्हा वाढून ४०.४ अंशावर गेले़बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फोनी चक्रीवादळामुळे गेल्या पंधरवाड्यापासून ओडीसा व नंतर पश्चिम बंगालमध्ये जनजीवन विस्कळीत झाले होते़ वादळामुळे राज्यातील कमाल तापमानातही सुमारे ३ ते ४ अंशाने घट झालेली होती़नंदुरबारसह जळगाव व धुळ्याचे तापमानही काही दिवसांसाठी ४० अंशाच्या खाली गेले होते़ काही ठिकाणी तुरळक पाऊस व ढगाळ हवामानाची निर्मिती झाली होती़ परंतु आता चक्रीवादळ काहीसे निवळल्याचे लक्षण दिसू लागत असतानाच आता पुन्हा जिल्ह्यातील तापमानात पुन्हा वाढ झाली आहे़ जळगाव व धुळ्यात कमाल तापमान पुन्हा ४२ अंशावर गेलेले दिसून येत आहे़ मंगळवारी नंदुरबारात तर तब्बल ५८ टक्के इतकी आद्रतेची नोंद झालेली आहे़ त्यामुळे दुपारी व रात्रीच्या वेळी कमालीचा उकाडा जाणवत आहे़दरम्यान, नंदुरबारात सध्या ताशी १४ किमी वेगाने वारे वाहत आहेत़ रात्रीच्या वेळी सपाटीवरील भागात वेगवान वारे वाहत असल्याने केळी व पपईसारख्या पिकांचेही बºयापैकी नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे़ पुढील अजून तीन ते चार दिवस वाºयांचा वेग अशाच प्रकारे कायम राहणार असल्याचा अंदाज आयएमडीतर्फे व्यक्त करण्यात आला आहे़ वाढत्या आद्रतेने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे़