शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

वादळाची तीव्रता कमी होताच तापमानात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 18:01 IST

उष्ण वाऱ्यांचा प्रभाव वाढला : नंदुरबारचा पारा पुन्हा चाळिशी पार

नंदुरबार : फोनी चक्रीवादळाची तीव्रता कमी होताच जिल्ह्यासह खान्देशातील तापमानात पुन्हा वाढ होताना दिसून येत आहे़ वादळाच्या काळात ३८ अंशावर गेलेले किमान तापमान मंगळवारी पुन्हा वाढून ४०.४ अंशावर गेले़बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फोनी चक्रीवादळामुळे गेल्या पंधरवाड्यापासून ओडीसा व नंतर पश्चिम बंगालमध्ये जनजीवन विस्कळीत झाले होते़ वादळामुळे राज्यातील कमाल तापमानातही सुमारे ३ ते ४ अंशाने घट झालेली होती़नंदुरबारसह जळगाव व धुळ्याचे तापमानही काही दिवसांसाठी ४० अंशाच्या खाली गेले होते़ काही ठिकाणी तुरळक पाऊस व ढगाळ हवामानाची निर्मिती झाली होती़ परंतु आता चक्रीवादळ काहीसे निवळल्याचे लक्षण दिसू लागत असतानाच आता पुन्हा जिल्ह्यातील तापमानात पुन्हा वाढ झाली आहे़ जळगाव व धुळ्यात कमाल तापमान पुन्हा ४२ अंशावर गेलेले दिसून येत आहे़ मंगळवारी नंदुरबारात तर तब्बल ५८ टक्के इतकी आद्रतेची नोंद झालेली आहे़ त्यामुळे दुपारी व रात्रीच्या वेळी कमालीचा उकाडा जाणवत आहे़दरम्यान, नंदुरबारात सध्या ताशी १४ किमी वेगाने वारे वाहत आहेत़ रात्रीच्या वेळी सपाटीवरील भागात वेगवान वारे वाहत असल्याने केळी व पपईसारख्या पिकांचेही बºयापैकी नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे़ पुढील अजून तीन ते चार दिवस वाºयांचा वेग अशाच प्रकारे कायम राहणार असल्याचा अंदाज आयएमडीतर्फे व्यक्त करण्यात आला आहे़ वाढत्या आद्रतेने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे़