शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
2
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
3
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
5
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
6
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
7
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
8
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
9
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
11
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
12
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
13
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
14
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
15
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
16
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
17
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
18
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
19
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
20
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?

तापीवरील २२ उपसा योजना दुरूस्ती न केल्यास बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 11:57 IST

तापीवरील २२ उपसा योजना : संतप्त शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

नंदुरबार : तापीवरील उपसा योजनांच्या दुरूस्तीबाबत शासनाची उदासिन भुमिका आणि अधिकाऱ्यांचा वेळकाढूपणा यामुळे संतप्त शेतकºयांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. येत्या दहा दिवसात योग्य निर्णय न झाल्यास २७ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला.तापी नदीवर अर्थात सारंगखेडा व प्रकाशा बॅरेज क्षेत्रात एकुण २२ सहकारी उपसा सिंचन योजना आहेत. गेल्या दहा वर्षांपासून तापीच्या बॅरेजसमध्ये पाणी साठा होऊनही केवळ उपसा योजनांच्या नादुरूस्तीमुळे त्या पाण्याचा उपयोग होत नसल्याची स्थिती आहे. याबाबत चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपसा योजना दुरूस्तीसाठी निधीची घोषणा केली होती. त्यानुसार योजनांचे सर्व्हेक्षण देखील झाले. परंतु दुरूस्तीच्या कामांबाबत फारशा हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे दुष्काळात होरपळणाºया संतप्त शेतकºयांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदा भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शेतीला व पिण्यासाठी पाणी नाही. योजनेच्या लाभ क्षेत्रातील ५९ गावात पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई असतांना शासन उदासिन आहे. २२ योजनांच्या लाभ क्षेत्रातील पाईप लाईन दुरूस्ती, व्हॉल्व बदलणे आदी कामांना सुरुवातही नाही. विद्युत पुरवठाच्या कामांना हातही लावलेला नाही. २२ योजनांपैकी केवळ पाच योजनांची अर्धा ते एक तास पर्यंत पंप चालवून पाण्याची चाचणी घेतल्यानंतर पुढील कार्यवाही थंड बस्त्यात आहे. या कामांबाबत प्रशासन आणि अधिकारी यांच्या पातळीवर भिषण उदासिनता आहे.संबधीत अधिकाºयांकडून शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही व पुढील कामांना मंजुरी नसल्याने कामे होऊ शकत नाही असे उत्तरे दिली जातात. शासन आदेशानुसार केवळ उपसापंप ते मुख्य जलकुंभापर्यंत पाणी काढण्याचे आदेश असल्याचे अधिकारी सांगतात. पुढील काम शेतकºयांचे असल्याचे सांगितले जाते. वास्तविक लाभ क्षेत्रातील प्रत्येक पाणी वाटप चेंबरपर्यंत दुरूस्ती आवश्यक आहे.पंतप्रधानांनी दुष्काळी भागासाठी दोन हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यातील काही रक्कम या योजनेसाठी वापरावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.यासंदर्भात ठोस निर्णय न झाल्यास २७ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे.यावेळी ५९ गावातील लाभ क्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.