शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

कापसाच्या ‘12 टक्के’ ओलाव्यात अडले ‘घोडे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीच्या पळाशी येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात गुरुवारपासून प्रत्यक्ष कापूस खरेदीला प्रारंभ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजार समितीच्या पळाशी येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात गुरुवारपासून प्रत्यक्ष कापूस खरेदीला प्रारंभ होणार आह़े बाजार समितीने नियुक्त केलेले परवानाधारक व्यापारी येथे कापूस खरेदी सुरु करणार असून सीसीआयने 12 टक्के ओलावा असलेला कापूस खरेदी करण्याचा नियम कायम ठेवला आह़े      नंदुरबार बाजार समिती गेल्या आठवडय़ात कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आल्यानंतर काही वेळातच खरेदी बंद पडली होती़ बाजारात खरेदीसाठी आलेल्या सीसीआयच्या प्रतिनिधींनी 8 ते 12 टक्के  ओलावा (मॉईश्चर) असलेल्या कापसाचीच खरेदी करण्यास प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले होत़े सीसीआयच्या या अटीनंतर शेतक:यांनी कापूस खरेदी बंद पाडली होती़ यावर तोडगा काढत बाजार समितीने बुधवारी व्यापारी, सीसीआयचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी यांची बैठक घेत चर्चा केली होती़ या चर्चेतून गुरुवारपासून खरेदी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येऊन सीसीआय अटीशर्तीवरच कापूस खरेदी करेल असे स्पष्ट करण्यात आले आह़े सीसीआयकडून नंदुरबार केंद्रात 5 हजार 450 रुपये प्रतिक्विंटल कापूस खरेदी करण्यात येणार आह़े सीसीआयला कापूस देणा:या शेतक:यांनी कापूस पूर्णपणे कोरडा करुन आणावा असे सीसीआयपे कळवले आह़े परंतू  ऑक्टोबरमधील अवकाळी पावसामुळे ओली जमिन आणि रात्री पडणारे दव यामुळे कापसातील ओलावा थेट 20 टक्क्यांच्यापुढे गेला आह़े यातून आधीच महिनाभर कापूस हंगाम लांबल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक:यांनी आहे त्याच ओलाव्यानुसार सीसीआयने कापूस खरेदी करावी अशी मागणी कायम ठेवली आह़े गुरुवारी सकाळी येथे होणा:या कापूस खरेदीकडे लक्ष लागून राहणार आह़े 

दरम्यान पळाशी येथील खरेदी केंद्रावर बुधवारी सकाळी 10 ते 15 वाहनांमधून कापूस विक्रीसाठी शेतक:यांनी आणला होता़ या कापसाची परवानाधारक व्यापा:यांकडून खरेदी करण्यात आल्याची माहिती आह़े गुरुवारी सकाळी मार्केट कमिटीच्या दरांनुसार कापूस खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े परवानाधारक जिनिंग मिल व्यापारी हा कापूस खरेदी करणार आहेत़ परंतू गेल्या आठवडय़ात खरेदी सुरु झाल्यानंतर शेतक:यांनी व्यापा:यांना नकार सीसीआयने कापूस घ्यावा अशी मागणी केली होती़ 

जिल्ह्यातील यंदा 1 लाख 21 हजार हेक्टर्पयत कापसाची लागवड करण्यात आली होती़ पावसाने उशिराने दिलेल्या हजेरीमुळे कापूस लागवडही उशिराने झाली होती़ यातून प्रारंभी झालेली अतीवृष्टी आणि ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी यामुळे पिकाचे नुकसान झाले आह़े यात आता कापूस विक्री करताना ओलाव्याचे कारण पुढे करण्यात आल्याने शेतक:यांनी नाराजी व्यक्त केली आह़े एकीकडे शेतीक्षेत्रात ही समस्या असताना दुसरीकडे राष्ट्रीय बाजारपेठेत सरकीच्या दरांबाबत अनियमितता असल्याने खरेदी करण्याबाबत व्यापा:यांमध्ये अद्यापही उदासिनता आह़े कापसाच्या गाठींची निर्मिती गेल्या काही वर्षात वाढल्याने कापसाचे दर हे सातत्याने कमी झाल्याचे दिसून आले आह़े यंदाही कापसाचा पुरवठा हा अधिक होण्याची शक्यता आह़े