शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
3
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
4
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
5
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
6
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
7
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
8
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
9
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
10
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
11
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
12
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
14
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
15
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
17
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
18
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
19
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
20
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   

जिल्ह्यात एकही जागा विधानसभेची लढवू शकलो नाही त्याचे दु:ख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मागील निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्ह्यात एकही जागा विधानसभेची लढवू शकलो नाही त्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मागील निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्ह्यात एकही जागा विधानसभेची लढवू शकलो नाही त्याचे दु:ख आणि वेदना मी जाणून आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आमदार निवडून येतील असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आज येथे केले.राष्ट्रवादी युवक कांग्रेसची आढावा बैठक तालुक्यातील चौपाळे येथील मंदिरावर घेण्यात आली. त्यावेळी शेख बोलत होते. यावेळी माजी आमदार शरद गावित, प्रदेश उपाध्यक्ष सत्यजीत सिसोदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष हेमलता शितोळे, राजेंद्र पाटील, एम एस गावित, अमृत लोहार, विठ्ठल पटेल, राकेश जाधव, रविंद्र सोनवणे, गोलू राजपूत, सिताराम पावरा उपस्थित होते. यावेळी शेख म्हणाले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर घेऊन मदत कार्य केले. गेल्या काळात भाजपची सत्ता असताना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना सत्तेविना राहावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यापुढे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल त्यामुळे युवकांनी कामाला लागावे असेही त्यांनी सांगितले.कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांचे काम उल्लेखनीय असे आहे. त्यामुळे त्यांना आरोग्य कवच मिळावे यासाठी सामाजिक जाणिवेचे भान ठेवीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी यांच्यातर्फे पत्रकारांचा आरोग्य विमा काढण्यात आला. मेहबूब शेख यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मागील निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्ह्यात एकही जागा विधानसभेची लढवू शकलो नाही त्याचे दु:ख आणि वेदना मी जाणून आहे. मात्र येणाºया निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आमदार निवडून येतील असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आज येथे केले.राष्ट्रवादी युवक कांग्रेसची आढावा बैठक तालुक्यातील चौपाळे येथील मंदिरावर घेण्यात आली. त्यावेळी शेख बोलत होते. यावेळी माजी आमदार शरद गावित, प्रदेश उपाध्यक्ष सत्यजीत सिसोदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष हेमलता शितोळे, राजेंद्र पाटील, एम एस गावित, अमृत लोहार, विठ्ठल पटेल, राकेश जाधव, रविंद्र सोनवणे, गोलू राजपूत, सिताराम पावरा उपस्थित होते. यावेळी शेख म्हणाले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर घेऊन मदत कार्य केले. गेल्या काळात भाजपची सत्ता असताना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना सत्तेविना राहावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यापुढे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल त्यामुळे युवकांनी कामाला लागावे असेही त्यांनी सांगितले.कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांचे काम उल्लेखनीय असे आहे. त्यामुळे त्यांना आरोग्य कवच मिळावे यासाठी सामाजिक जाणिवेचे भान ठेवीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी यांच्यातर्फे पत्रकारांचा आरोग्य विमा काढण्यात आला. मेहबूब शेख यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.