शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

तळोद्यातील शेतकरी हवालदिल : वीज खंडित केल्याने पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 12:24 IST

महावितरणच्या शहादा उपविभागाकडून कारवाईचे सत्र सुरुच

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 18 : महावितरणच्या शहादा उपविभागाकडून थकबाकी असलेल्या गावांच्या पाणीपुरवठय़ाची वीज खंडित करण्यात येत आह़े त्यामुळे तळोद्यातील ग्रामीण भागात आता पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आह़े पिकांना देण्यासाठी तर सोडाच पण जनावरांना पिण्यासाठीही पाणी नसल्याने आता ही जनावरे कोणाच्या दावणीला बांधावी? असा प्रश्न शेतकरी व पशुपालकांकडून विचारण्यात येत आह़े शहादा उपविभागाकडून थकबाकीपोटी तळोदा तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आह़े त्यामुळे पाणी असूनही केवळ वीजेअभावी शेतक:यांना नमते घ्यावे लागत आह़े तळोदा तालुक्यातील एकूण 43 पाणीपुरवठय़ाची जोडणी खंडीत करण्यात आली आह़े ग्रा़पं़कडे मोठी थकबाकीएकूण 1 कोटी 88 लाख रुपयांची थकबाकी या ग्रामपंचायतींकडे थकीत आह़े यात, प्रतापपूर, धनपूर, रोझवा, खेडले, त:हावद, गव्हाणीपाडा, खुषगव्हाण, लोभाणी, मोदलपाडा, बुधावल, सिव्रे, दलेलपुर, पिंपरपाडा आदी ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आलेला आह़े तालुक्यातील इतरही मोठय़ा गावाच्या पाणीपुरवठय़ाची वीजजोडणी खंडीत करण्यात आली असल्याने शेतक:यांसमोर पिक जगवण्याचा प्रश्न निर्माण झाला आह़े शेतशिवारे पडली ओस.ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार शेती हा असतो़  त्यामुळे साहजिकच पाण्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे शेतशिवारेदेखील आता ओस पडू लागली आहेत़ पाणीच नसल्याने शेतीची सर्व कामे ठप्प पडली आहेत़ तसेच पिकही पाण्याविना करपू लागली असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े काढणीवर आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतक:यांकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आह़े पथदिव्यांचेही 5 कोटी थकीतपाणीपुरवठय़ा व्यतीरिक्त पथदिव्यांचीदेखील 5 कोटी 16 लाख रुपयांची थकबाकी तळोदा तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतींकडे बाकी आह़े त्यामुळे पथदिव्यांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आली आह़े पाण्यासोबत आता गावातील वीजही गेली असल्याने शेतक:यांसमोर आता दुहेरी संकट निर्माण झाले आह़े ग्रामपंचायतींनी वीज बिल न भरल्यास गावातील बहुतेक गावे हे अंधारात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आह़े ग्रामपंचायतींमध्ये संभ्रममिळालेल्या माहितीनुसार वास्तविक वीज बिल जिल्हा परिषद भरत असत़े पण गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषदेने बिल भरलेच नसल्याचे सांगण्यात येत आह़े म्हणून बहुतेक गावांना आता अंधारात राहण्याची वेळ येत आह़े दरम्यान, हे वीज बिल कोण भरणार यावरुन संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे यावरुन दिसून येत आह़े त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने यात हस्तक्षेप करुन यातून मध्यममार्ग काढावा अशी अपेक्षा शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े