शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

सुटीच्या दिवशीही सुरू राहतील मदत केंद्र कजर्माफी अर्ज : 15 सप्टेंबर शेवटची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतक:यांचे कजर्माफीचे अर्ज भरून घेण्यासाठी सुटीच्या  दिवशी देखील महा ऑनलाईन      केंद्र, आपले सरकार केंद्र व कॉमन सव्र्हीस सेंटर सुरू राहणार     असल्याची माहिती जिल्हाधिका:यांनी दिली.शेतक:यांना कृषी कर्ज माफ करण्यासाठी पात्र शेतक:यांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील महा ऑनलाईन केंद्र, आपले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतक:यांचे कजर्माफीचे अर्ज भरून घेण्यासाठी सुटीच्या  दिवशी देखील महा ऑनलाईन      केंद्र, आपले सरकार केंद्र व कॉमन सव्र्हीस सेंटर सुरू राहणार     असल्याची माहिती जिल्हाधिका:यांनी दिली.शेतक:यांना कृषी कर्ज माफ करण्यासाठी पात्र शेतक:यांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील महा ऑनलाईन केंद्र, आपले सरकार केंद्र, कॉमन सव्र्हीस सेंटर येथे ऑनलाईन अर्ज भरता येत आहेत. आतार्पयत 19 हजार 763 शेतक:यांनी अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर्पयत आहे. त्यामुळे या सुविधेपासून एकही शेतकरी वंचीत राहू नये याकरीता सर्व संबधित केंद्र ही सुटीच्या दिवशी देखील सुरू राहणार आहेत. केंद्रांवर शेतकरी पती-प}ी यांनी एकत्रीत जाऊन विनाशुल्क माहिती भरणा करावी. सोबत आधार कार्ड, कर्ज खाते क्रमांक, आधार कार्डशी संलगA असलेला मोबाईल, बचत खात्याचे पासबूक, शेताचा सातबारा आठ अ चा उतारा आदी बाबी सोबत घेवून जावे. सर्व शासकीय केंद्रांवर नि:शुल्क अर्ज भरणा सुरू असल्याने शेतक:यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी व जिल्हा उपनिबंधक एस.वाय.पूरी यांनी केले आहे.