शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

नंदुरबारकर साथीच्या आजारांनी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 11:23 IST

नंदुरबार :  वातावरणातील वारंवारचा बदल, डास व मच्छरांचा प्रादुर्भाव आणि पाणी टंचाईमुळे मिळेल त्या ठिकाणाहून उपलब्ध होणारे पाणी यामुळे ...

नंदुरबार :  वातावरणातील वारंवारचा बदल, डास व मच्छरांचा प्रादुर्भाव आणि पाणी टंचाईमुळे मिळेल त्या ठिकाणाहून उपलब्ध होणारे पाणी यामुळे साथीच्या आजारांची आणि हिवतापच्या रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. तातडीने सव्र्हेक्षण करून उपाययोजना करणे आवश्यक आहे. थंडीची कमी अधिक तीव्रता, कधी ढगाळ वातावरण असे वातावरण गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. त्यामुळे साथरोगाचे रुग्ण जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर दिसून येत आहेत. आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्वच 74 मलेरिया केंद्रांवर अशा रुग्णांसाठी उपचार सुरू केले आहेत. शासकीय जिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयांमध्ये सध्या मलेरिया, टायफाईड, जहरी मलेरिया या रुग्णांची संख्या वाढत आहे. डॉक्टरांनीही त्याला दुजोरा दिला आहे. नंदुरबार शहरातील दाटीवाटीच्या वस्तीत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. घन कचरा व्यवस्थापन करणा:या ठेकेदाराने महिनाभरापूर्वी काही भागात फवारणी सुरू केली होती. परंतु नंतर अध्र्यातूनच ती बंद करण्यात आली.ग्रामिण भागात तर कुणीच वाली नसल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागाने प्रभावी उपाययोजना केल्याचे म्हटले असले तरी ग्रामपंचायत स्तरावरच त्या त्या ग्रामपंचायतींना उपाययोजना कराव्या लागत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात 58 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 290 उपकेंद्रे, 13 ग्रामिण  रुग्णालये, दोन उपजिल्हा रुग्णालये व इतर संस्थांद्वारे हिवताप नियंत्रणासाठी विविध उपक्रम राबविले जातात. रुग्णांना वेळीच क्लोरोक्विनचा औषधोपचार मिळावा, रक्त नमुना वेळीच घेता यावा या हेतूने जिल्ह्यात एक हजार 801 आशा कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून औषधोपचार केला जावून  दैनंदिन गृहभेटीदरम्यान पाणी साठवणूकची ठिकाणे तपासली जात असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.