शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

अतिदुर्गम भागात बाजर्द्वारे धान्य वितरण

By admin | Updated: April 21, 2017 12:31 IST

द्वारपोच योजना : सरदार सरोवराच्या जलाशयातून धान्याचा प्रवास

 अक्कलकुवा, जि.नंदुरबार, दि.21-तालुक्यातील अति दुर्गम भागात नर्मदा काठावरील गावांना चार महिन्यांचे स्वस्त धान्य द्वारपोच योजनेंतर्गत वितरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आह़े तालुका पुरवठा विभाग ‘बाजर्’द्वारे धान्याचे वितरण करत आह़े 

 या योजनेंतर्गत मंगळवारी तालुका पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी चिमलखेडी येथे लाभार्थीना चार महिन्यांच्या धान्याचे वितरण केल़े चिमलखेडी येथील माँ नर्मदा महिला बचत गट स्वस्त धान्य दुकानदाराला हे स्वस्त धान्य पोहोचवण्यात आल़े यात अंत्योदय योजनेंतर्गत गहू, तांदूळ, अन्न सुरक्षा योजनेंतर्गत तांदूळ, गहू, साखरेचे वाटप करण्यात आल़े साधारण 200 किलोमीटरच्या प्रवासानंतर हे धान्य बुडीत क्षेत्रातील गावांमध्ये पोहोचवण्यात आले आह़े  
अक्कलकुवा तालुक्यातील 48 हजार 14 शिधापत्रिकांधारकांपैकी साधारण पाच हजार शिधापत्रिकाधारकांना द्वारपोच योजनेचा लाभ मिळत आह़े अक्कलकुवा येथील गोदामातून चारचाकी वाहनाद्वारे गुजरात राज्यातील केवडिया कॉलनी, तेथून बाजर्द्वारे सरदार सरोवर प्रकल्पातून बाजर्द्वारे चिमलखेडी येथे हे धान्य पुरवठा करण्यात येत आह़े नर्मदा काठावर द्वारपोच योजनेंतर्गत महाकाय अशा सरदार सरोवर प्रकल्पाच्या जलाशयातून शेकडो क्विंटल धान्य पोहोचवले जात आह़े जलक्षेत्रातून जाताना होणारा प्रवास हा जिवावर उठणारा आह़े दरवर्षी पुरवठा विभागाचे कर्मचारी जीवधोक्यात घालून हे काम तडीस नेत आहेत़