शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सरकारने शाळांचे खासगीकरण बंद करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 04:28 IST

केंद्र सरकारकडून शिक्षणाचे खासगीकरण, शाळा बंद करणे तसेच कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा चालवायला देण्याचे निर्णय त्वरित थांबवण्याची मागणी शहादा येथील १३व्या विद्रोही साहित्य संमेलनात ठरावाद्वारे करण्यात आली़

नंदुरबार : केंद्र सरकारकडून शिक्षणाचे खासगीकरण, शाळा बंद करणे तसेच कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा चालवायला देण्याचे निर्णय त्वरित थांबवण्याची मागणी शहादा येथील १३व्या विद्रोही साहित्य संमेलनात ठरावाद्वारे करण्यात आली़संमेलनाच्या दुसºया दिवशी ११ ठराव करण्यात येऊन त्यावर चर्चा झाली़ शिशुवर्ग ते उच्च शिक्षण आणि संशोधन मोफत व सक्तीचे असले पाहिजे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अनुदान देऊ नये, भारत सरकारतर्फे दिल्ली येथे होणाºया रावण दहनाचा कार्यक्रम तातडीने बंद करावा, देशातील मोठी धार्मिक स्थळे आणि त्यांची संपत्ती, जमीन यावर सरकारने नियमन, नियंत्रण करणारी यंत्रणा निर्माण करावी, या ठरावांवर प्रामुख्याने भर देण्यात आला.तृतीयपंथी, समलिंगी आणि उभयलिंगी व्यक्तींना भेदपूर्ण आणि बहिष्कृत वागणूक मिळत आहे़ या बहिष्काराविरोधात चालवण्यात येणाºया सामाजिक चळवळीला विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन जाहीर पाठिंबा देत आहे़ समाजाने त्यांना एक माणूस म्हणून मान्यता द्यावी, आदिवासी लोकांना वनवासी म्हणून हिणवणाºया व्यक्ती, संस्था व संघटना यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, डॉ़ कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्यासह देशभरातील कार्यकर्ते, पत्रकार आणि विचारवंतांच्या हत्येचा निषेध करण्यात येत आहे. पंढरपुरातील विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील पुजारी, वारकरी संप्रदायातील असावेत, पुजेच्या वेळी म्हटला जाणारा जातीव्यवस्था समर्थक पुरूषसुक्ताचा घोष बंद करून वारकरी संतांचे अभंग गायले जावेत, वारकरी परंपरेप्रमाणे पूजा करण्यात यावी, आदींसह विविध ठराव करण्यात आले़