शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

खूषखबर; जिल्ह्याच्या भूगर्भात वाढले थेट तीन मीटर ‘वॉटर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 12:36 IST

भूषण रामराजे ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात पावसाने यंदा दिलेल्या दणकेबाज हजेरीच्या पाश्र्वभूमीवर भूजल पातळी थेट तीन ...

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात पावसाने यंदा दिलेल्या दणकेबाज हजेरीच्या पाश्र्वभूमीवर भूजल पातळी थेट तीन मीटरने वाढली आह़े सलग पाच वर्षे भूजल पातळीचा दुष्काळ सोसणा:या नागरिकांना या भूजल पातळीतील वाढीचा लाभ होणार आह़े भूजल सव्रेक्षण विभागाच्या सव्रेक्षणातून ही माहिती समोर आली आह़े         जुलै ते सप्टेंबर या काळात जिल्ह्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाने हजेरी लावली होती़ सर्व सहा तालुक्यात सातत्याने हजेरी लावणा:या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत़ तर लघु, मध्यम प्रकल्प, गावतलाव ओसंडून वाहत आहेत़ या पाश्र्वभूमीवर जमिनीत पाण्याचा निचरा होण्याची क्षमता अधिकपणे वाढून जमिनीखालच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आह़े यातून जिल्ह्याची भूजल पातळी ही 2़96 अर्थात तीन मीटरने वाढली आह़े गेल्या वर्षात हीच भूजल पातळी साडेतीन मीटर्पयत खोल गेल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता़ नव्याने करण्यात आलेल्या सव्रेक्षणानुसार जुलै 2020 र्पयत ही पातळी स्थिर राहणार असल्याने शेती आणि पिण्याची समस्या मिटणार आह़े विभागाने जिल्ह्यात 50 विहिरींचे निरीक्षण केले आह़े 

भूजल सव्रेक्षण विभागाने नंदुरबार तालुक्यातील 13 विहिरींचे निरीक्षण केले होत़े सप्टेंबर महिन्यात झालेल्या सव्रेक्षणादरम्यान तालुक्यातील भूजल हे 3़53 मीटरने वाढल्याचे दिसून आले आह़े तालुक्याची सरासरी स्थिर भूजल पातळी ही 1़93 एवढी आह़े नवापुर तालुक्यात 15 विहिरींच्या निरीक्षणातून भूजल 2़.55 मीटरने वाढल्याचे समोर आल़े तालुक्याची सरासरी भूजल पातळी 1़1 मीटर आह़ेधडगाव तालुक्यात 1.92 मीटरने भूजलात वाढ झाली असून सरासरी भूजल हे अर्धा मीटर असल्याचे विभागाने सांगितले आह़ेतळोदा तालुक्यात विभागाने तीन विहिरींचे निरीक्षण केल़े    यात भूजल हे 2़.15 मीटरने  वर आल्याचे समोर आल़े तळोदा तालुक्याची सरासरी भूजल पातळी ही 5़.53 एवढी आह़े शहादा तालुक्यात विभागाकडून 9 विहिरींचे निरीक्षण केले गेल़े यात भूजल 3़26 मीटरने वाढल्याचे दिसून आले आह़े तालुक्याची सरासरी भूजल पातळी ही 3़53 मीटर एवढी आह़े अक्कलकुवा तालुक्याची भूजल पातळी ही सर्वाधिक 4़35  मीटरने वाढल्याचे निरीक्षणातून समोर आले आह़े सरासरी भूजल पातळी ही 1़15 मीटर एवढी आह़े 

प्रत्येक तालुक्याच्या सरासरी भूजल पातळीपेक्षा दीड ते दोन मीटरने भूजल वाढल्याचे दिसून आल्याने एकूण जिल्ह्याची सरासरी ही 2़96 एवढी राहिली आह़े यातून जिल्ह्याच्या  जमिनीत वर्षभरापेक्षा अधिक काळ पुरेल एवढे पाणी निर्माण झाले आह़े 4भूजल सव्रेक्षण विभागाने अक्कलकुवा तालुक्यात डिगीआंबा, करणपाडा, अक्कलकुवा, रायसिंगपुर, गव्हाळी, खापर, धडगाव तालुक्यात उमराणी खुर्द, धडगाव, बिजरी, धनाजे, नंदुरबार तालुक्यात ढंढाणे, अक्राळे, वावद, समशेरपूर, ढेकवद, धानोरा, नंदुरबार, पथराई, शनिमांडळ, कार्ली, रजाळे, सुंदरदे, लोय यासह नवापुर 15, शहादा 9, धडगाव 4 तर अक्कलकुवा तालुक्यातील 6 विहिरींचे निरीक्षण करुन विभागाने अहवाल दिला आह़े