शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

खूषखबर; जिल्ह्याच्या भूगर्भात वाढले थेट तीन मीटर ‘वॉटर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 12:36 IST

भूषण रामराजे ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात पावसाने यंदा दिलेल्या दणकेबाज हजेरीच्या पाश्र्वभूमीवर भूजल पातळी थेट तीन ...

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात पावसाने यंदा दिलेल्या दणकेबाज हजेरीच्या पाश्र्वभूमीवर भूजल पातळी थेट तीन मीटरने वाढली आह़े सलग पाच वर्षे भूजल पातळीचा दुष्काळ सोसणा:या नागरिकांना या भूजल पातळीतील वाढीचा लाभ होणार आह़े भूजल सव्रेक्षण विभागाच्या सव्रेक्षणातून ही माहिती समोर आली आह़े         जुलै ते सप्टेंबर या काळात जिल्ह्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाने हजेरी लावली होती़ सर्व सहा तालुक्यात सातत्याने हजेरी लावणा:या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत़ तर लघु, मध्यम प्रकल्प, गावतलाव ओसंडून वाहत आहेत़ या पाश्र्वभूमीवर जमिनीत पाण्याचा निचरा होण्याची क्षमता अधिकपणे वाढून जमिनीखालच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आह़े यातून जिल्ह्याची भूजल पातळी ही 2़96 अर्थात तीन मीटरने वाढली आह़े गेल्या वर्षात हीच भूजल पातळी साडेतीन मीटर्पयत खोल गेल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता़ नव्याने करण्यात आलेल्या सव्रेक्षणानुसार जुलै 2020 र्पयत ही पातळी स्थिर राहणार असल्याने शेती आणि पिण्याची समस्या मिटणार आह़े विभागाने जिल्ह्यात 50 विहिरींचे निरीक्षण केले आह़े 

भूजल सव्रेक्षण विभागाने नंदुरबार तालुक्यातील 13 विहिरींचे निरीक्षण केले होत़े सप्टेंबर महिन्यात झालेल्या सव्रेक्षणादरम्यान तालुक्यातील भूजल हे 3़53 मीटरने वाढल्याचे दिसून आले आह़े तालुक्याची सरासरी स्थिर भूजल पातळी ही 1़93 एवढी आह़े नवापुर तालुक्यात 15 विहिरींच्या निरीक्षणातून भूजल 2़.55 मीटरने वाढल्याचे समोर आल़े तालुक्याची सरासरी भूजल पातळी 1़1 मीटर आह़ेधडगाव तालुक्यात 1.92 मीटरने भूजलात वाढ झाली असून सरासरी भूजल हे अर्धा मीटर असल्याचे विभागाने सांगितले आह़ेतळोदा तालुक्यात विभागाने तीन विहिरींचे निरीक्षण केल़े    यात भूजल हे 2़.15 मीटरने  वर आल्याचे समोर आल़े तळोदा तालुक्याची सरासरी भूजल पातळी ही 5़.53 एवढी आह़े शहादा तालुक्यात विभागाकडून 9 विहिरींचे निरीक्षण केले गेल़े यात भूजल 3़26 मीटरने वाढल्याचे दिसून आले आह़े तालुक्याची सरासरी भूजल पातळी ही 3़53 मीटर एवढी आह़े अक्कलकुवा तालुक्याची भूजल पातळी ही सर्वाधिक 4़35  मीटरने वाढल्याचे निरीक्षणातून समोर आले आह़े सरासरी भूजल पातळी ही 1़15 मीटर एवढी आह़े 

प्रत्येक तालुक्याच्या सरासरी भूजल पातळीपेक्षा दीड ते दोन मीटरने भूजल वाढल्याचे दिसून आल्याने एकूण जिल्ह्याची सरासरी ही 2़96 एवढी राहिली आह़े यातून जिल्ह्याच्या  जमिनीत वर्षभरापेक्षा अधिक काळ पुरेल एवढे पाणी निर्माण झाले आह़े 4भूजल सव्रेक्षण विभागाने अक्कलकुवा तालुक्यात डिगीआंबा, करणपाडा, अक्कलकुवा, रायसिंगपुर, गव्हाळी, खापर, धडगाव तालुक्यात उमराणी खुर्द, धडगाव, बिजरी, धनाजे, नंदुरबार तालुक्यात ढंढाणे, अक्राळे, वावद, समशेरपूर, ढेकवद, धानोरा, नंदुरबार, पथराई, शनिमांडळ, कार्ली, रजाळे, सुंदरदे, लोय यासह नवापुर 15, शहादा 9, धडगाव 4 तर अक्कलकुवा तालुक्यातील 6 विहिरींचे निरीक्षण करुन विभागाने अहवाल दिला आह़े