शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

जामलीवासियांची पाण्यासाठी वणवण

By admin | Updated: June 1, 2017 13:42 IST

समस्या निकाली काढण्याची मागणी : गावातील दोन्ही हातपंप झाले कोरडे

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.1 - अक्कलकुवा तालुक्यातील जामलीच्या पाटीलपाडा उमर्टीरोड येथे गेल्या दोन वर्षापासून भिषण पाणीटंचाई आह़े केवळ हातपंप नादुरूस्त असल्याने निर्माण झालेली ही टंचाई  आजही कायम आह़े सातपुडय़ाच्या अती दुर्गम भागातील या गावात पाणी यावे म्हणून ग्रामस्थांना निवेदने घेऊन वणवण भटकत आहेत़    
अक्कलकुवा तालुक्यातील भांग्रापाणी ग्रामपंचायत समाविष्ट असलेल्या जामली (पाटीलपाडा) व भगतपाडा या दोन पाडय़ांमध्ये पिण्याच्या पाण्याचे जादा स्त्रोत नसल्याने ही समस्या ओढावली आह़े भांगरापाणी येथून पाणी योजना पुढे विस्तारीत करणे शक्य नसल्याने या पाडय़ांसाठी नवे हातपंप किंवा पाणी योजना सुरू करण्याची गरज आह़े जानेवारी महिन्यापासून उंचसखल भाग असल्याने भूजल खालावत असल्याने ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू होत आह़े