शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या काटकसरीतच भवितव्य सुखावह असा जलजीवन मिशन उपक्रमात संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 13:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : पाण्याची काटकसर करणे काळाची गरज बनली आहे. पाण्याचा थेंब न् थेंब वाचवले तरच भवितव्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : पाण्याची काटकसर करणे काळाची गरज बनली आहे. पाण्याचा थेंब न् थेंब वाचवले तरच भवितव्य सुखात जीवन जगता येईल, असा संदेश जिल्हा परिषदेमार्फत हाती घेण्यात आलेल्या जलजीवन मिशन या उपक्रमातून दिला जात आहे.जलजीवन उपक्रमांतर्गत तळोदा येथे सरपंच व ग्रामसेवकांची तीन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत पंचायत समितीचे उपसभापती लताबाई वळवी, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, सहाय्यक गटविकास अधिकारी आर.बी.सोनवणे, नितीन पाटील, युवराज सुर्यवंशी, योगेश कोळपकर, तुषार देवरे, विशाल परदेशी आदी उपस्थित होते. दरम्यान गटविकास अधिकारी खर्डे यांनी पाणी बचतीसाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन केले.देश विकासाची पहिली पातळी ठरणाऱ्या ग्रामपंचायतीसाठीच हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पातळीवर पाणी बचतीसाठी जनजागृती करण्यासाठी भर दिल्यास पाण्याबाबत जनजागृतीचा अपेक्षित निकाल मिळू शकतो. म्हणूनच याची सुरुवात गावापासून करण्यात आली आहे. पाणी बचतीसाठी जनजागृती करतांना पाणी पुरवठा योजना, सांडपाण्याचे नियोजन, शोषखड्डे, बंदिस्त गटारी या बाबींवरही मार्गदर्शन करण्यात येत आहे. शिबीरात नितीन पाटील, युवराज सुर्यवंशी, योगेश कोळपकर यांनी मार्गदर्शन केले.