शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

जीर्ण बंधाºयांच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा

By admin | Updated: March 29, 2017 23:49 IST

जिल्हाधिकाºयांना निवेदन : कार्यवाही करण्याची मागणी

नंदुरबार : तालुक्यातील रनाळे ते नंदुरबार या दरम्यान नदी-नाल्यात उभारण्यात आलेले बंधारे जीर्ण होऊन निरुपयोगी झाले आहेत़ या बंधाºयाची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे़ या निवेदनात म्हटले आहे की, रनाळे येथे दोन किलोमीटर अंतरात गट क्रमांक ५०१, ५०२, ३११, ३१९, ४३१ व ४३२ येथे साठवण बंधाºयांची निर्मिती करण्यात आली आहे़ हे बंधारे अत्यंत हलक्या दर्जाचे असल्याने त्यांच्या गेल्या अनेक वर्षात पाणीसाठा झालेला नाही़ खालच्या बाजूने या बंधारे जागोजागी उखडले आहेत़ पाणी थेट वाहून जात असल्याने समस्या निर्माण झाली आहे़ याच भागात ५०१ व ५०२ या गटातील सिंचन बंधाºयांच्या जवळ गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे़ या बंधाºयाच्या निर्मितीवेळी विहिरींना पाणी मिळण्याची अपेक्षा होती़ मात्र हे बंधारेच कोरडे असल्याने विहिरींची पातळी खालावली आहे़ याबाबत ग्रामस्थांनी कृषी विभाग आणि जिल्हा परिषद यांच्याकडे सातत्याने तक्रारी करूनही कारवाई करण्यात आलेली नाही़ या विभागाना जिल्हा प्रशासनाने समज देऊन कारवाई करण्याची मागणी आहे़ निवेदनावर ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत़ रनाळे परिसरातील जीर्ण बंधाºयाची नव्याने निर्मिती करण्यासोबतच चांगल्या स्थितीत असलेल्या बंधाºयांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी आहे़ तसेच बंधाºयामध्ये मोठ्या प्रमाणात अडकलेला गाळ काढून शेतकºयांना देण्याची मागणी करण्यात आली आहे़