शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जीर्ण बंधाºयांच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा

By admin | Updated: March 29, 2017 23:49 IST

जिल्हाधिकाºयांना निवेदन : कार्यवाही करण्याची मागणी

नंदुरबार : तालुक्यातील रनाळे ते नंदुरबार या दरम्यान नदी-नाल्यात उभारण्यात आलेले बंधारे जीर्ण होऊन निरुपयोगी झाले आहेत़ या बंधाºयाची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे़ या निवेदनात म्हटले आहे की, रनाळे येथे दोन किलोमीटर अंतरात गट क्रमांक ५०१, ५०२, ३११, ३१९, ४३१ व ४३२ येथे साठवण बंधाºयांची निर्मिती करण्यात आली आहे़ हे बंधारे अत्यंत हलक्या दर्जाचे असल्याने त्यांच्या गेल्या अनेक वर्षात पाणीसाठा झालेला नाही़ खालच्या बाजूने या बंधारे जागोजागी उखडले आहेत़ पाणी थेट वाहून जात असल्याने समस्या निर्माण झाली आहे़ याच भागात ५०१ व ५०२ या गटातील सिंचन बंधाºयांच्या जवळ गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे़ या बंधाºयाच्या निर्मितीवेळी विहिरींना पाणी मिळण्याची अपेक्षा होती़ मात्र हे बंधारेच कोरडे असल्याने विहिरींची पातळी खालावली आहे़ याबाबत ग्रामस्थांनी कृषी विभाग आणि जिल्हा परिषद यांच्याकडे सातत्याने तक्रारी करूनही कारवाई करण्यात आलेली नाही़ या विभागाना जिल्हा प्रशासनाने समज देऊन कारवाई करण्याची मागणी आहे़ निवेदनावर ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत़ रनाळे परिसरातील जीर्ण बंधाºयाची नव्याने निर्मिती करण्यासोबतच चांगल्या स्थितीत असलेल्या बंधाºयांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी आहे़ तसेच बंधाºयामध्ये मोठ्या प्रमाणात अडकलेला गाळ काढून शेतकºयांना देण्याची मागणी करण्यात आली आहे़