शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण बंधाºयांच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा

By admin | Updated: March 29, 2017 23:49 IST

जिल्हाधिकाºयांना निवेदन : कार्यवाही करण्याची मागणी

नंदुरबार : तालुक्यातील रनाळे ते नंदुरबार या दरम्यान नदी-नाल्यात उभारण्यात आलेले बंधारे जीर्ण होऊन निरुपयोगी झाले आहेत़ या बंधाºयाची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे़ या निवेदनात म्हटले आहे की, रनाळे येथे दोन किलोमीटर अंतरात गट क्रमांक ५०१, ५०२, ३११, ३१९, ४३१ व ४३२ येथे साठवण बंधाºयांची निर्मिती करण्यात आली आहे़ हे बंधारे अत्यंत हलक्या दर्जाचे असल्याने त्यांच्या गेल्या अनेक वर्षात पाणीसाठा झालेला नाही़ खालच्या बाजूने या बंधारे जागोजागी उखडले आहेत़ पाणी थेट वाहून जात असल्याने समस्या निर्माण झाली आहे़ याच भागात ५०१ व ५०२ या गटातील सिंचन बंधाºयांच्या जवळ गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे़ या बंधाºयाच्या निर्मितीवेळी विहिरींना पाणी मिळण्याची अपेक्षा होती़ मात्र हे बंधारेच कोरडे असल्याने विहिरींची पातळी खालावली आहे़ याबाबत ग्रामस्थांनी कृषी विभाग आणि जिल्हा परिषद यांच्याकडे सातत्याने तक्रारी करूनही कारवाई करण्यात आलेली नाही़ या विभागाना जिल्हा प्रशासनाने समज देऊन कारवाई करण्याची मागणी आहे़ निवेदनावर ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत़ रनाळे परिसरातील जीर्ण बंधाºयाची नव्याने निर्मिती करण्यासोबतच चांगल्या स्थितीत असलेल्या बंधाºयांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी आहे़ तसेच बंधाºयामध्ये मोठ्या प्रमाणात अडकलेला गाळ काढून शेतकºयांना देण्याची मागणी करण्यात आली आहे़