शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हीलच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अंतिम टप्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वैद्यकीय महाविद्यालयाबाबत केंद्रीय समितीने काढलेल्या त्रुटी पुर्ण करून जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरण करण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वैद्यकीय महाविद्यालयाबाबत केंद्रीय समितीने काढलेल्या त्रुटी पुर्ण करून जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रियेला वेग आला आहे. त्रुटीच्या पुर्तता पुर्ण झाल्या किंवा कशा याची पहाणी करण्यासाठी केंद्रीय समिती लवकरच नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देण्याची शक्यता आहे.नंदुरबारात वैद्यकीय महाविद्यालय मंजुर झाले आहे. परंतु प्रत्यक्षात महाविद्यालय सुरू होण्यासंदर्भात असलेली तयारी अगदीच धिम्या गतीने सुरू होती. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत होती. गेल्या सहा महिन्यांपासून मात्र महाविद्यालयाच्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेसाठीच्या तयारीला वेग आला आहे.केंद्रीय समितीची भेटदोन महिन्यांपूर्वी केंद्रीय समितीने नियोजित महाविद्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी समितीने अनेक त्रुट्या काढल्या होत्या. त्या त्रुटी दूर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. वेळेत त्रूटी दूर झाल्यास समिती पुन्हा भेट देवून आपला अहवाल देणार आहे. आता अहवाल आॅल क्लेअर असल्यास पुढील शैक्षणिक वर्षापासून महाविद्यलायात पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे त्रूटी दूर करण्याचा प्रयत्न गेल्या महिनाभरापासून युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी स्थानिक स्तवंत्र समित्याही नियुक्त करण्यात आल्या आहेत.हस्तांतर प्रक्रिया अंतीम टप्प्यातजिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतर करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. संपुर्ण रुग्णालयात ज्या ज्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय आणि त्याअंतर्गत येणारे विभाग व त्यांचे फलक होते ते सर्व बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शुक्रवारी तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याच्या समितीने या सर्व प्रक्रियेची पहाणी केली.आवश्यक बेडची संख्या पुर्णजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणाºया आवश्यक बेडची संख्या पुर्ण झाली आहे. साधारणत: ५०० बेडची गरज असते, ती पुर्ण झाली आहे. त्यामुळे रुग्णालय हस्तांतरण करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.जिल्हा रुग्णालयातील आवश्यक ते सर्व कर्मचारी देखील आता वैद्यकीय रुग्णालयाकडे वर्ग होणार आहेत. यामुळे आताच्या परिस्थितीत ७० टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांची पूर्तता पुर्ण झाली आहे. उर्वरित ३० टक्के कर्मचारी हे सरळ सेवा भरतीनेच भरावे लागणार आहेत. त्यासाठी लवकरच शासनाची मंजुरी घेतली जाणार आहे. कंत्राटी कर्मचाºयांचा प्रश्न मात्र कायम राहणार आहे. या कर्मचाºयांनाही सामावून घेतले जावे अशी मागणी करण्यात येत आहे.