शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आधीच अतोनात नुकसान झाले आहे. पिके कुजल्याने शेतकऱ्यांच्या हाती काही ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आधीच अतोनात नुकसान झाले आहे. पिके कुजल्याने शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही. शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी परिसरातील शेतांमध्ये बिबट्यांसह वानरांच्या कळपाने धाव घेतल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ब्राह्मणपुरी परिसरात गेल्या १५ दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून शेतकºयामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ब्राह्मणपुरीकडून गणपती मंदिरमार्गे सुलवाडेकडे जाणाºया रस्त्यावर तीन बिबटे ठाण मांडून बसल्याचे दिसून आले. मोटारसायकलचा लाईट चमकल्याने तिन्ही बिबटे जवळ असलेल्या केळीच्या बागेत पळाले. तेथून भयभीत झालेले तुषार मराठे, निखिल शिंदे व रोहित मराठे यांनी गावात येऊन ग्रामस्थांना याबाबत सांगितले. बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटनाही घडली होती. या बिबट्यांच्या वास्तव्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वनविभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.दरम्यान, ब्राह्मणपुरी परिसरात वानरांची टोळी आली आहे. या टोळीतील वानरे गाव वस्तीत फिरकत असल्याने त्यांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. सध्या त्यांच्याकडून नुकसान होत नसले तरी त्यांचा उपद्रव वाढण्याआधी बंदोबस्त करण्याची गरज आहे.