शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

नंदुरबारातील किमान तापमानात झपाट्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 21:23 IST

नंदुरबार : १६ रोजी थंडीचा प्रभाव पुन्हा वाढणार

नंदुरबार : हवेचा दाब कमी झाल्याने नंदुरबारात किमान व कमाल तापमानात वेगाने वाढ झाली़ यामुळे दुपारी नागरिकांना अक्षरश: उकाडा सहन करावा लागला़नंदुरबारात मंगळवारी १५.६ इतक्या किमान तापमानाची नोंद झाली़ १० अंशावर स्थिर असलेले किमान तापमान मंगळवारी अचानक वाढले़ त्यामुळे सकाळी काहीशी थंडी तर दुपारी मात्र उकाडा निर्माण झाला होता़ गेल्या आठवड्यापासून वातावरणात कमालीचे बदल होताना दिसून येत आहेत़ कधी थंडी तर कधी उकाडा जाणवत आहे़ याबाबत हवामानतज्ज्ञ डॉ़ रामचंद्र साबळे यांना विचारले असता हवेचा दाब जसा वाढेल तसा थंडीचा प्रभाव जाणवेल व दाब कमी झाल्यास साहजिकच काही प्रमाणात उकाडा जाणवेल असे सांगण्यात आले़दरम्यान, १६ व १७ फेब्रुवारी दरम्यान, उत्तर व मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट पुन्हा येण्याची शक्यता पुणे येथील वेधशाळेकडून वर्तविण्यात आली आहे़ शनिवारी नंदुरबारात तब्बल ६.९ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले होते़ त्यानंतर मंगळवारी त्यात वेगाने वाढ होऊन किमान तापमान १५ अंशापर्यंत गेल्याने संमिश्र वातावरणाचा अनुभव नागरिकांना घेता येत आहे़दरम्यान, वातावरणात झपाट्याने बदल होत असल्याने साथीचे आजार बळावले आहे़ जिल्हा सामान्य रुग्णालयासोबतच ग्रामीण व खाजगी रुग्णालयांमध्येही रुग्णांची गर्दी होताना दिसून येत आहे़ साधारणत: महिनाभर थंडीत असा चढ-उतार होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे़