शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

तळोद्यात ऊस जाळण्याच्या सत्राने शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 12:48 IST

तळोदा तालुका : शेतक:यांचे नुकसान, प्रशासनाने दखल घ्यावी

बोरद : तळोदा तालुक्यातील पूर्व भागात गेल्या अनेक दिवसांपासून ऊस जाळण्याचे सत्र सुरु आह़े यामुळे येथील ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत़ गेल्या दोन आठवडय़ात ऊस जाळण्याच्या चार ते पाच घटना आतार्पयत झालेल्या आहेत़ त्यामुळे शेतक:यांच्या तोंडाचे पाणी पळाले असल्याचे दिसून येत आह़े शुक्रवारी सायंकाळी मोहिदा येथील ऊस उत्पादक शेतकरी शरद खंडू चव्हाण व त्यांची पत्नी शिलाबाई चव्हाण याच्या उमरी शिवारातील 91/1 व 91/2 या शिवारात एकूण साडेसात एकरावर उसाचे पिक घेण्यात आले आह़े त्यातील साधारणत:  3 एकरावरील ऊस जळून खाक झाला आह़े उमरी आणि मोहिदा येथील शेतकरी तसेच युवकांनी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल़े परंतु आग सर्वत्र पसरली असल्याने तीला आटोक्यात आणणे शक्य झाले नाही़ ही आग हेतूपुरस्कर कोणीतरी लावली असल्याचा आरोप चव्हाण कुटुंबियांकडून करण्यात येत आह़े याच शिवारामध्ये या आधीही उसाच्या क्षेत्राला आग लागल्याची घटना घडली आह़े त्यामुळे साहजिकच ही आगदेखील विघ्नसंतोषी वृत्तीच्या लोकांकडूनच लावण्यात आली असल्याचे म्हटले जात आह़े दुसरीकडे 11 ऑक्टोबर रोजी तळोदा ते बोरद रस्त्यावरील कढेल शिवारातील रामदास फकीरा शिंदे यांच्या शेतातून शेती उपयोगी साहित्येही चोरीला गेल्याची घटना ताजी आह़े याबाबत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सचिन काळे यांनाही घटनेची माहिती देण्यात आली होती़ एकीकडे उसाला आग लावण्याच्या घटना तर दुसरीकडे अशा प्रकारे शेती उपयोगी साहित्यांची चोरी होण्याच्या घटना वाढत आहेत़ यामुळे शेतक:यांचे निव्वळ नुकसान होत आह़े त्यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही ? असा प्रश्न शेतक:यांकडून विचारण्यात येत         आह़े कापूसही जातोय चोरीलासध्या शेतशिवारात कापूस वेचनीची कामे जोमात सुरु आहेत़ कापूस वेचून तो एका ठिकाणी गोळा करण्यात येत आह़े परंतु रात्री कापसाची चोरी होत असल्याच्या घटना उघडकीस येत आह़े त्यामुळे कापूस उत्पादक शेतक:यांना रात्रीदेखील खडा पहारा ठेवावा लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े दिवसभर शेतात राबून घामाने उगवलेले पिकही चोरीला जात असल्याने शेतकरी हतबल झाला आह़े त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देत तातडीने उपाय योजना राबवाव्या अशी मागणी शेतकरी करीत आहेत़