शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत शेतीसाठी शेतक:यांनी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 12:13 IST

संकल्प ते सिद्धी उपक्रम : सुभाष भामरे यांचे मेळाव्यात आवाहन

ठळक मुद्दे वेगवेगळे प्रयोग करणा:या शेतक:यांचा सन्मान या वेळी एक एकर शेतीत उत्कृष्ट भाजीपाल्याची फेरपालट करणा:या टेटीबाई पावरा, महाराष्ट्र शासनाचा जिजामाता पुरस्कार प्राप्त सुनिताबाई रावताळे, नचिकेत पुरूष बचत गट प्रमुख ईश्वर गावीत व गांडुळ खत प्रकल्पात उत्कृष्ट काम

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादा : केंद्र सरकारने शेतक:यांना केंद्रबिंदू मानले आहे. गरीब शेतक:यांचे कल्याण हाच ध्यास आहे. शेतक:यांच्या विकासासाठी विविध योजना असून. या योजनांचा लाभ कृषी विभागाने सामान्य शेतक:यांर्पयत पोहोचवावा व पाच वर्षात शेतीचे उत्पन्न दुप्पटीने वाढवावा असे आवाहन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केले.कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने न्यु इंडिया मंथन : संकल्प ते सिद्धी या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे, डॉ.हेडगेवार सेवा समिती सचिव डॉ.नितीन पंचभाई, कृषी सल्लागार संतोष सहाणे, डॉ.हेडगेवार सेवा समिती अध्यक्ष कृष्णदास पाटील, उपाध्यक्ष रवी बेलपाठक, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी आदी उपस्थित होते.केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.भामरे म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी अतिशय कष्टाळू आहेत. काम करण्याची त्यांच्यात ताकद आहे.  वीज, पाणी, शेतमालाला योग्य भाव आणि शेतीला पूरक जोड व्यवसाय केला तर येथील शेतकरी प्रगती करू शकेल. या पाश्र्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विकासासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. या योजना कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाने प्रत्येक गावातील प्रत्येक शेतक:यांर्पयत पोहोचविल्या पाहिजेत.  जमिनीच्या आरोग्य पत्रिका तयार करून घ्यावी. शास्त्रोक्त व आधुनिक पद्धतीने शेती करीत शेतक:यांनी प्रगती साधावी. तसेच आगामी काळात कोल्ड स्टोरेज आणण्यासाठी आपले प्रय} राहतील. त्यामुळे कांद्यासारखा शेतमाल तेथे ठेवता येईल आणि योग्य दर मिळाल्यावर शेतकरी त्याची विक्री करू शकेल.जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी म्हणाले की, आपल्या देशाला 2012 मध्ये स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे आपला देश बलशाली झाला पाहिजे, गरीबीमुक्त कुपोषणमुक्त झाला पाहिजे, सर्वाचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे, प्रति कुटुंब उत्पन्न वाढले पाहिजे म्हणून नव्या भारताचे संकल्प आपण याठिकाणी करत आहोत. दारिद्रय़रेषेखालील घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्याचा लाभ घेतला पाहिजे. शेतक:यांनी   पाण्याचा काटेकोर वापर करून गटशेतीवर जास्तभर दिला पाहिजे. तसेच पीक विमा योजनेत शेतकरी सहभागी झाली पाहिजेत. तसेच पीक विमा योजनेत शेतकरी सहभागी झाले पाहिजेत.प्रास्ताविक हेडगेवार सेवा समितीचे सचिव डॉ.पंचभाई यांनी केले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी कृषी विज्ञान केंद्रामार्फत करण्यात येणा:या विविध कामकाजाची माहिती दिली. सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आर.एम. पाटील यांनी तर आभार विषय विशेषज्ञ यु.डी. पाटील यांनी मानले. यावेळी जिल्हाभरातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.