शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

रस्त्याअभावी शेतकऱ्यांचा संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील गोदीपूरहून आवगेकडे जाणाऱ्या मार्गावरील शेतात जाणाºया रस्त्यावर शेतकऱ्यांचा पायपीट करण्याचा संघर्ष कधी ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील गोदीपूरहून आवगेकडे जाणाऱ्या मार्गावरील शेतात जाणाºया रस्त्यावर शेतकऱ्यांचा पायपीट करण्याचा संघर्ष कधी संपणार? असा संतप्त प्रश्न शेतकºयांकडून केला जात आहे.रस्ता म्हणजे शेतीच्या रक्तवाहिन्या असतात. रस्त्यांची सोय नसलेल्या शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याअनुषंगाने शेत तिथे रस्त्याची घोषणा केली आहे. परंतु शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी परिसरातील शेतकºयांची शेती गोदीपूर-आवगे रस्त्यावर असून येथे अजूनपर्यंत रस्ता बनला नसल्याने शेतकºयांना शेतात शेत तयार करण्यापासून किंवा शेतमजूर घेऊन जावे लागते, बी-बियाणे, खते असतील किंवा शेतमाल निघाला असेल तर बैलगाडी, ट्रॅक्टरचा वापर करावा लागतो. परंतु या रस्त्यावर पावसाळ्यात चिखल राहत असल्याने दोन ते तीन किलोमीटर पायपीट करीत शेतमाल घेऊन जाताना नाहक त्रास सहन करावा लागतो.रस्ता केवळ कागदोपत्रीगेल्या दोन वर्षापासून गोदीपूरहून आवगे हा रस्ता मंजूर झाला असून या रस्त्याचे भूमिपूजनही करण्यात आले. त्यानंतर अनेकदा मोजमापदेखील झाल्याची माहिती शेतकºयांनी दिली. परंतु हा रस्ता तयारच झाला नसल्याचे समोर आले आहे. मग हा रस्ता कागदोपत्री तर झाला नाही ना? असा प्रश्न शेतकºयांकडून उपस्थित केला जात आहे.