शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

शेतकऱ्यांना ५० टक्के सवलतीने डिझेल मिळावे- किसान सेनेतर्फे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:31 IST

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांनी केंद्र आणि राज्य यांनी मिळून ५० टक्के ...

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांनी केंद्र आणि राज्य यांनी मिळून ५० टक्के संयुक्त भार उचलावा व शेतकऱ्यांवर पडणारा बोजा कमी करावा. संयुक्त बैठकीमधून केंद्र व राज्य यांनी तो अधिकार त्यांनी उचलावा, अशी मागणी करीत आहोत. याचा निर्णय लवकरात लवकर करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येवु नये. राज्यात कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. त्यातच आता इंधनाचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे कठीण होत आहे. परिणामी या मागणीचा विचार करावा, अशी मागणी होत आहे. निवेदनावर

महाराष्ट्र राज्य महासचिव पंडित तडवी, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सुभाष नाईक, उत्तर महाराष्ट्र संघटक सुरेश जगदेव, नंदुरबार जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी, विमुक्त भटके सेल जिल्हाध्यक्ष कांतिलाल जाधव यांच्या सह्या आहेत.