शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

शेतकऱ्यांना ५० टक्के सवलतीने डिझेल मिळावे- किसान सेनेतर्फे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:31 IST

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांनी केंद्र आणि राज्य यांनी मिळून ५० टक्के ...

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांनी केंद्र आणि राज्य यांनी मिळून ५० टक्के संयुक्त भार उचलावा व शेतकऱ्यांवर पडणारा बोजा कमी करावा. संयुक्त बैठकीमधून केंद्र व राज्य यांनी तो अधिकार त्यांनी उचलावा, अशी मागणी करीत आहोत. याचा निर्णय लवकरात लवकर करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येवु नये. राज्यात कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. त्यातच आता इंधनाचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे कठीण होत आहे. परिणामी या मागणीचा विचार करावा, अशी मागणी होत आहे. निवेदनावर

महाराष्ट्र राज्य महासचिव पंडित तडवी, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सुभाष नाईक, उत्तर महाराष्ट्र संघटक सुरेश जगदेव, नंदुरबार जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी, विमुक्त भटके सेल जिल्हाध्यक्ष कांतिलाल जाधव यांच्या सह्या आहेत.