शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

दुर्गम भागातील शेतक:यांची पिके जगविण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 12:17 IST

वाण्याविहीर : 10 किलोमीटर अंतरावरील चढावावरून वाहणा:या नदीमधून पाट तयार करून गुलीआंबा येथील कोरडवाहू शेतक:यांनी चारीद्वारे शेतात पाणी आणून ...

वाण्याविहीर : 10 किलोमीटर अंतरावरील चढावावरून वाहणा:या नदीमधून पाट तयार करून गुलीआंबा येथील कोरडवाहू शेतक:यांनी चारीद्वारे शेतात पाणी आणून पिके जगविण्यासाठी प्रय} केला जात आहे.तळोदा तालुक्यातील सावर व सावर गावाजवळ अक्कलकुवा तालुक्यातील गुलाआबा व परिसरातील शेतक:यांची कोरडवाहू शेती आहे. या शेतक:यांनी भात, दादर, हरभरा, तूर, मका, ज्वारी, सोयाबीन ची पेरणी केली होती. मात्र समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पिकांचे नुकसान झाल्याने शेतक:यांनी पिकांवर केलेला खर्चही न निघाल्याने कर्जाचा बोजा पडला आहे. त्यातच शासनानेही दुष्काळी भाग म्हणून तालुक्याला वगळल्याने निराशा पदरी पडलेल्या कोरडवाहू शेतक:यांचे मोठे नुकसान झाले            आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सावर परिसरातील कोरडवाहू शेतक:यांनी  10 किलोमीटर अंतरावर केलखेडी गावाच्या पायथ्याशी वाहणा:या मोठी नदीच्या पाण्याला गुलीआंबा गावाच्या उतार रस्त्याच्या बाजूच्या उतार भागातून          पाटचारी तयार केली आहे. सावर परिसरातील सावर, गुलीआंबा, इच्छागव्हाण या परिसरातील 30 ते 35 कोरडवाहू शेतक:यांनी सुमारे 50 एकर कोरडवाहू क्षेत्राती शेतातील भात, हरभरा, दादर, तूर, मका आदी पिकांना आळीपाळीने पाणी देऊन पिके जगविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील चार तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले असून त्यात अक्कलकुवा तालुक्याचा समावेश नसल्याने शेतक:यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. अक्कलकुवा तालुक्यातील पिकांची व पिण्याच्या पाण्याची स्थिती जाणून घेऊन या तालुक्याचाही दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश करण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.