शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

नंदुरबारात शेतकरी अपघात विमाची कागदच सापडेना.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 13:00 IST

सावळा गोंधळ : कृषी विभागाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : नंदुरबार येथील जिल्हा अधिक्षक जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभाथ्र्याची नावे, संख्या तसेच योजनेसंदर्भातील कागदपत्र सापडेनासे झाले आहेत़ त्यामुळे या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत राहणारा राज्य कृषी विभाग आपल्या सावळ्या गोंधळाने पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आह़े राज्य शासनाकडून साधारणत 2006-2007 साली शेतकरी अपघात विमा योजना राज्यात सुरु करण्यात आली आह़े त्यामाध्यमातून अपघातग्रस्त शेतक:यांना तसेच मृत्यूमुखी पडलेल्या शेतक:यांच्या वारसांना या माध्यमातून तरतुदीनुसार आर्थिक मदत करण्यात येत असत़े परंतु जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे योजनेची फाईलच मिळत नसल्याचे उघड झाले               आह़े त्यामुळे शेतक:यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवूण देणारा  राज्य कृषी विभाग शेतक:यांप्रती किती संवेदनशिल आहे, याचाच प्रत्येय यामाध्यमातून येत आह़े कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाला नेहमी तोंड देण्या:या  शेतक:यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य शासनाकडून महत्वकांक्षी अशी शेतकरी अपघात विमा सुरु करण्यात आली आह़े परंतु कृषी विभागाच्या भोंगळ कारभारामुळे ही योजना अजूनही शेतक:यांपासून कोसो दूर आह़े जिल्ह्यातील किती शेतक:यांनी योजनेचा लाभ घेतला, मृत्यूनंतर किती शेतक:यांच्या वारसांना योजनेअंतर्गम मदत झाली, याचा कुठल्याही प्रकारचा तपशील कृषी विभागाकडे नाही़ त्यामुळे सर्वसामान्य शेतक:यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आह़े शेतक:यांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असताना कृषी विभागाकडून अशा प्रकारे चालढकल करण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त होतेय