शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

बोरद परिसरात खतांअभावी शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 12:46 IST

शेतक:यांच्या व्यथा : प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची अपेक्षा

बोरद : गेल्या काही दिवसांपासून बोरद शिवारासह तळोदा तालुक्यात रिमङिाम पावसाने हजेरी लावली असल्याने बळीराजामध्ये उत्साह संचारला आह़े परिसरातील शेतक:यांकडून खरिप हंगामातील पेरणी करण्यात येत आह़े परंतु युरीया खताची टंचाई जाणवत असल्याने शेतक:यांकडून काहीशी नाराजी व्यक्त करण्यात येत आह़ेपावसाने हजेरी लावली असल्याने साहजिकच बोरद परिसरातील शेतक:यांकडून शेती कामांना वेग देण्यात आला आह़े गेल्या 10 ते 12 दिवसांपासून कापूस, केळी, ऊस आदी पिकांची लागवड करण्यात येत आह़े तसेच सोयाबीन, ज्वारी आदी पिके ब:यापैकी घेण्यात येत आहेत़ बळीराजाला पावसाची साथ असली तरी, काही प्रमाणात युरीयाची कमतरता जाणवत असल्याने पीक जगवावी कशी? असा प्रश्न आता विचारण्यात येत आह़े लगतच्या गुजरात राज्यात युरीयाची उपलब्धता असताना सिमेलगत असलेल्या नंदुरबारात खतांचा तुटवडा कसा जाणवतो असा प्रश्न येथील शेतक:यांना पडला आह़े जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार रावल यांनी खरिप हंगामासाठी खतांचा आढावा घेतला होता़ या वेळी खतांचा             तुटवडा जाणवू देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी बैठकीत दिले होत़े परंतु तरीसुध्दा खतांचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकरी चिंतातूर आहेत़सध्या पिकांसाठी पोषक पाऊस पडत असला तरी खतांअभावी पिके जगविण्याची तारेवरची कसरत शेतक:यांना करावी लागणार असल्याचे चित्र दिसून येत आह़े