शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

संकटाचे ओङो घेऊन शेतकरी लागला कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मागील वर्षातील दोन्ही हंगाम पुरेशा पाण्याअभावी बळीराजाला उत्पन्न घेता आले नव्हते. ती उणिव भरुन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मागील वर्षातील दोन्ही हंगाम पुरेशा पाण्याअभावी बळीराजाला उत्पन्न घेता आले नव्हते. ती उणिव भरुन काढण्याच्या आशेवर शेतकरी यंदाच्या खरीप हंगामावर भरघोस उत्पन्नाची अपेक्षा करीत होता. परंतु हाही हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेला. खरीपातील नैसर्गिक अवकृपेचे ओङो सोबत शेतकरी पुन्हा यंदाचा रब्बी हंगाम निश्चितच तारेल या आशेवर पुन्हा कामाला लागला आहे. काही वर्षापासून सातत्याने निसर्गाचा लहरीपणा सुरू आहे. मागील वर्षी अपेक्षेनुसार पाऊस पाऊस झाला नव्हता. त्यामुळे प्रत्येक घटकात पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या, तर शेतक:यांवर  मोठे संकट ओढवले होते. पाऊस  तथा पाण्याअभावी खरीपसह  रब्बी हंगामदेखील शेतक:यांना सोडावा लागला होता. या दोन्ही हंगामातील झालेले नुकसान   यंदाच्या खरीब हंगामात भरुन काढता येईल, या आशेवर शेतकरी  कामाला लागला होता. सुरवात वगळता काही प्रमाणात पाऊस चांगला राहिल्यामुळे भरघोस  उत्पन्नाची स्वपAे जिल्ह्यातील बहुतांश शेतक:यांनी रंगवली. परंतु आवश्यकता नसतानाही पाऊस सुरूच राहिला. त्यातच अतिवृष्टी देखील झाली, अतिवृष्टीनंतर काही दिवस वगळता सातत्याने पाऊस होत राहिल्यामुळे परिपक्व झालेली पिके सडत गेली अन् शेतक:यांच्या  हाता-तोंडाशी आलेला घास  पाहता-पाहता पावसाने हिरावून नेला. यंदा उद्भवलेले संकट प्रत्येक शेतक:यांना नाकी नऊ आणणारे ठरत आहे. या शेतरक:यांना आता केवळ शासकीय मदतीकडे लक्ष लागून आहे. खरीप हंगामात प्रत्येक शेतक:यांनी सहा महिन्यांची मेहनत व लाखोंचा खर्च चांगला उत्पन्नाच्या आशेवरच केला होता. त्यांची ही सर्व स्वपAे धुळीस मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट ओढवले  असून ते एकप्रकारे त्यांच्या जीवनाचे ओङो आहे. खरीपातील या ओङयासह महासंकटाचा फारसा विचार न करता श्ेतकरी राजा  पुन्हा रब्बी हंगामासाठी तयारी करीत आहे. रब्बीत निसर्ग कितपत साथ देतो, याचाही फारसा विचार न करता, नेहमीप्रमाणे यंदाही शेतकरी बांधावर पोहोचला आहे. मशागतीसह विविध कामे सुरू केली आहे. रब्बी हंगामात पेरणीसाठी लागणा:या बियाण्यांसह खतांच्या मागणीचे नियोजन देखील कृषी विभागामार्फत करण्यात आले असून पेरणी  क्षेत्रानुसार खताची मागणीही करण्यात आली आहे.  

पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे रब्बी हंगामात शेती करणा:या शेतक:यांमध्ये भर पडणार असून पेरणीचे क्षेत्र देखील वाढण्याची शक्यता आहे. या हंगामात शेतक:यांना बियाण्यांची कमतरता भासू नये, म्हणून कृषी विभागामार्फत बियाण्यांच्या मागणीत मोठी वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 85 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार असल्याचे गृहीत धरुन मागणी वाढवली आहे. मागील तीन वर्षातील बियाणे विक्रीचा आढावा घेत यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारीसाठी 26 हजार 500 हेक्टर,  गहूसाठी 26 हजार हेक्टर, हरभरासाठी 24 हजार, करडईसाठी 150, मकासाठी चार हजार 100, सुर्यफुलसाठी 200 हेक्टर, बाजरीसाठी 50 हेक्टर, मूगसाठी 100 हेक्टर असे एकुण 85 हजार 700 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.