शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
2
BANW vs INDW : भारतीय महिलांनी रचला इतिहास; बांगलादेशला त्यांच्यात घरात ५-० ने नमवले
3
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
4
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
5
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
6
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
7
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
8
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
9
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
10
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
11
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
12
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
13
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
14
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
15
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
16
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
17
राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
18
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
19
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
20
‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...

कांद्याचे दर घसरल्याने शेतक:यांचे झाले वांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:14 PM

लोकमत न्यूज नेटवर्क बलवंड : नंदुरबार तालुक्यातील पूर्वेकडील गावांमध्ये लागवड केलेल्या कांद्याला विविध राज्यांमध्ये मागणी असते. परंतु अवकाळी पावसामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कबलवंड : नंदुरबार तालुक्यातील पूर्वेकडील गावांमध्ये लागवड केलेल्या कांद्याला विविध राज्यांमध्ये मागणी असते. परंतु अवकाळी पावसामुळे कांदा सडल्याने आंतरराज्य पातळीवर ा कांद्याचे दर घसरले आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांवर संकट ओढवले आहे.नेहमीप्रमाणे नंदुरबार तालुक्याच्या पूर्वेकडील गावांमध्ये कांद्याची मोठय़ा प्रमाणात  लागवड करण्यात आली. त्यात बलवंड, रजाळे, शनिमांडळ, सैताणे, ऐचाळे, खर्दे, तलावडे, वैंदाणे यासह अन्य गावांचा समावेश होतो. चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा ठेवून बहुसंख्य शेतक:यांनी  कांदा लागवडीला प्राधान्य दिले.  परंतु अतिवृष्टीनंतर सातत्याने पाऊस सुरू राहिला. शिवाय   परतीचा पाऊस होत नाही,  तोच पुन्हा अवकाळी पाऊसही          झाला. त्यामुळे कांदा सडल्याने  उत्पादनाचे मोठे नुकसान झाले. त्याचा फटका येथील शेतक:यांना  बसला. लागवडीच्या तुलनेत निघालेल्या उत्पादनात 90 टक्के घट झाल्याचे दिसून आले आहेत. तर उर्वरित 10 टक्के कांदा सडल्याने अपेक्षेनुसार  भाव मिळत नाही. परिणामी  लागवड करतांना झालेला खर्च देखील काढणे शेतक:यांना आव्हान ठरले आहे. त्यामुळे कांदा लागवड करणा:या शेतक:यांना सुरुवातीपासूनच कांदा रडवत आल्याची व्यथा नंदुरबार तालुक्यातील शेतक:यांमधून मांडण्यात येत आहे. या भागात लागवड केला जाणा:या कांद्याला संपूर्ण महारराष्ट्रासह इंदौर, अहमदाबाद या ठिकाणी देखील मोठी मागणी असते. इंदौर, अहमदाबाद येथील मार्केटमध्ये सुरुवातीला कांद्याला  पाच हजार 500 र्पयत भाव दिला गेला. यंदा मात्र हे भाव निम्म्याने  घटले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार 500 पासून तीन हजार 500 र्पयतच भाव मिळत आहे. त्यामुळे शेतक:यांना झालेला खर्च काढणे देखील गिकरीचे झाले आहे. केंद्र शासनामार्फत परदेशातून कांद्याची आयात करण्यात आल्यामुळे कांद्याचे भाव घसरल्याचे म्हटले जात आहे. निसर्गाच्या अवकृपेनंतर शासनाकडूनही मदतीसाठी अपेक्षेनुसार कार्यवाही करण्यात येत नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक:यांना वाली कोणी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

अतिवृष्टी व सातत्याने झालेल्या पावसामुळे बलवंड भागातील कापसाचे मोठे नुकसान झाले. बोंडेच सडून गेल्यामुळे कापूस हाती आला नाही, तर हाती आलेला कापूस दर्जेदार नसल्यामुळे त्याला अपेक्षेनुसार भाव मिळत नाही. त्यानंतर या भागातील लागवड झालेल्या कांदा पिकांचे देखील अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे कापसानंतर शेतक:यांना कांद्याने देखील रडविले असल्याची भावना वतयक्त करण्यात येत आहे