शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचे दर घसरल्याने शेतक:यांचे झाले वांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बलवंड : नंदुरबार तालुक्यातील पूर्वेकडील गावांमध्ये लागवड केलेल्या कांद्याला विविध राज्यांमध्ये मागणी असते. परंतु अवकाळी पावसामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कबलवंड : नंदुरबार तालुक्यातील पूर्वेकडील गावांमध्ये लागवड केलेल्या कांद्याला विविध राज्यांमध्ये मागणी असते. परंतु अवकाळी पावसामुळे कांदा सडल्याने आंतरराज्य पातळीवर ा कांद्याचे दर घसरले आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांवर संकट ओढवले आहे.नेहमीप्रमाणे नंदुरबार तालुक्याच्या पूर्वेकडील गावांमध्ये कांद्याची मोठय़ा प्रमाणात  लागवड करण्यात आली. त्यात बलवंड, रजाळे, शनिमांडळ, सैताणे, ऐचाळे, खर्दे, तलावडे, वैंदाणे यासह अन्य गावांचा समावेश होतो. चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा ठेवून बहुसंख्य शेतक:यांनी  कांदा लागवडीला प्राधान्य दिले.  परंतु अतिवृष्टीनंतर सातत्याने पाऊस सुरू राहिला. शिवाय   परतीचा पाऊस होत नाही,  तोच पुन्हा अवकाळी पाऊसही          झाला. त्यामुळे कांदा सडल्याने  उत्पादनाचे मोठे नुकसान झाले. त्याचा फटका येथील शेतक:यांना  बसला. लागवडीच्या तुलनेत निघालेल्या उत्पादनात 90 टक्के घट झाल्याचे दिसून आले आहेत. तर उर्वरित 10 टक्के कांदा सडल्याने अपेक्षेनुसार  भाव मिळत नाही. परिणामी  लागवड करतांना झालेला खर्च देखील काढणे शेतक:यांना आव्हान ठरले आहे. त्यामुळे कांदा लागवड करणा:या शेतक:यांना सुरुवातीपासूनच कांदा रडवत आल्याची व्यथा नंदुरबार तालुक्यातील शेतक:यांमधून मांडण्यात येत आहे. या भागात लागवड केला जाणा:या कांद्याला संपूर्ण महारराष्ट्रासह इंदौर, अहमदाबाद या ठिकाणी देखील मोठी मागणी असते. इंदौर, अहमदाबाद येथील मार्केटमध्ये सुरुवातीला कांद्याला  पाच हजार 500 र्पयत भाव दिला गेला. यंदा मात्र हे भाव निम्म्याने  घटले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार 500 पासून तीन हजार 500 र्पयतच भाव मिळत आहे. त्यामुळे शेतक:यांना झालेला खर्च काढणे देखील गिकरीचे झाले आहे. केंद्र शासनामार्फत परदेशातून कांद्याची आयात करण्यात आल्यामुळे कांद्याचे भाव घसरल्याचे म्हटले जात आहे. निसर्गाच्या अवकृपेनंतर शासनाकडूनही मदतीसाठी अपेक्षेनुसार कार्यवाही करण्यात येत नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक:यांना वाली कोणी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

अतिवृष्टी व सातत्याने झालेल्या पावसामुळे बलवंड भागातील कापसाचे मोठे नुकसान झाले. बोंडेच सडून गेल्यामुळे कापूस हाती आला नाही, तर हाती आलेला कापूस दर्जेदार नसल्यामुळे त्याला अपेक्षेनुसार भाव मिळत नाही. त्यानंतर या भागातील लागवड झालेल्या कांदा पिकांचे देखील अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे कापसानंतर शेतक:यांना कांद्याने देखील रडविले असल्याची भावना वतयक्त करण्यात येत आहे