शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
4
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
5
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
6
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
7
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
8
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
9
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
10
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
11
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
12
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
13
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
14
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
15
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
17
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
18
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
19
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
20
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  

वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातांच्या आलेखात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 11:34 IST

सुरक्षितता सप्ताह : एसटी चालक-वाहकांना दिली शपथ

नंदुरबार : महाराष्ट्रात गेल्या वर्षी 14 हजार व्यक्तींचा रस्ते अपघातात मृत्यू झाला़ अपघातात मृत्यू होणा:यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो़ त्यामुळे सर्वानी काटेकोरपणे वाहतूक नियम पाळल्यास हा आलेख कमी करता येऊ शकतो असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव यांनी केल़े नंदुरबार येथील बसस्थानकात सुरक्षित मोहिम पंधरवडय़ाचे आयोजन करण्यात आले होत़े या वेळी ते बोलत होत़े या वेळी विभागीय भांडार अधिकारी एल़बी़ लहानगे, आगारप्रमुख नीलेश गावीत, एटीएस आऱ एस़ जगताप, एडब्लूएस वाय़एस़ शिवदे, कामगार संघटनेचे अध्यख फिरोज मन्सूरी होत़े दरवर्षी रस्ते अपघातात हजारो व्यक्तींचा बळी पडत असतात़ सध्या मोठय़ा प्रमाणात बेशिस्त वाहतुक सुरु असल्याने एसटी महामंडळाकडून विविध आगारात सुरक्षा मोहिम पंधरवडय़ाचे उद्घाटन करुन याबाबत जनजागृती करण्यात येत आह़े यांतर्गत चालक वाहकांना सुरक्षित वाहतुकीबाबत मार्गदर्शन करण्यात येत असत़े तसेच वाहतूक नियमांचे बारकावे सांगण्यात येत असतात़ अक्कलकुवा आगारअक्कलकुवा आगारातही सुरक्षित सप्ताहांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला़ या वेळी आगारप्रमुख अनुजा दुसाने उपस्थित होत्या़ आगारातील कर्मचा:यांना  सुरक्षित वाहतुकीची शपथ देण्यात आली़ तसेच वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आल़े या वेळी मोठय़ा संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत़ेशहादा येथील बसआगारात सुरक्षित मोहिमेचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या हस्ते करण्यात आल़े यावेळी प्रा़ दत्ता वाघ, प्रा़ रविंद्र  पंडय़ा, वाहतूक अधिक्षक ए़टी़ मगरे, सहायक कार्यशाळा अधीक्षक अमृतकर, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी एऩडी़ चित्ते,  लेखाकार गौतम            पावरा आदी मान्यवर उपस्थित         होते. प्राध्यापक दत्ता वाघ यांनी सांगितले की,  चालकांच्या हाती प्रवाशांचे भवितव्य अवलंबून असत़े अपघात चालकाच्या चुकीमुळे होतो, असे नव्हे त्यात अनेक कारणेदेखील आहेत़ अपघात होऊ नये यासाठी वाहतूक नियम व सकारात्मक विचारांची आवश्यकता आह़े चालकाने नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली़ वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शनही करण्यात आल़े कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विलास पाटील यांनी केल़े कार्यक्रम यशस्वीतेसाठी आऱ क़े कुवर, एस़ बी़ सपे, एल़ बी़  कोळी यांनी परिश्रम घेतल़े