शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जातीवादी विचारांच्या सरकारला हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 11:32 IST

पीपल्स रिपब्लीकन पार्टी : शहादा येथील जाहीर सभेत जोगेंद्र कवाडेंचा इशारा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 12 : देशात भाजपाचे अर्थात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्या दिवसापासून 130 कोटी जनतेचा उन्हाळा तेव्हापासून सुरु झाला आहे. शेतक:यांचे, गरीबांचे वाटोळे करणारे, जातीवादी शक्ती निर्माण करणा:या संघ विचाराच्या सरकारला हद्दपार करण्यासाठी बहुजन समाजाने एकत्रित येणे गरजेचे आहे, असे आवाहन पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांनी केले. पीपल्स रिपब्लीकन पार्टी पक्षाच्या कार्यकत्र्याचा मेळावा व जाहीर सभा शहरातील जनता चौकात रविवारी आयोजित करण्यात आली होती. त्यात आमदार कवाडे बोलत होते. या वेळी प्रदेश अध्यक्ष गोपाळराव आथोते, पक्षाचे गुजरात प्रमुख सुरेश सोनवणे, प्रदेश महामंत्री जगन सोनवणे, मराठवाडा विभाग प्रमुख अनिल कुरुकमारे, भगवान आढाव, पुरुषोत्तम गरुड, शशिकांत उनवणे, सचिन उनवाने, बाबू ढवळे, परशू करनकाळ, नगरसेविका पुष्पा सोनवणे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विक्की मोरे आदी उपस्थित होते. या वेळी जोगेंद्र कवाडे म्हणाले की, बाबासाहेबांच्या देशात शेतक:यांना कर्जामुळे आत्महत्या करावी लागते हे मोठे दुर्दैव आहे. आदिवासी दलित बहुजनांवर अत्याचार सुरु आहेत. देशात भगव्यांचे व ब्राrाणवाद्यांचे सरकार आहे. ज्यांनी जागतिक क्रांती केली अशा क्रांतीकारकांचे, राष्ट्रपुरुषांचे पुतळे उखडून टाकले. देश कोणत्या पातळीवर चाललेला आहे याचा विचार करण्याची गरज आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वाना सोबत घेऊन न्याय दिला होता. मराठी राज्याची स्थापना केली होती तेव्हा संभाजी भिडे, मोहन भागवत होते का? आता आयत्या पिठावर रेघोटय़ा ओढणारे नेते जन्माला आले आहेत. भाजपा व संघ विचारसरणीच्या नेत्यांनी दफण झालेली ब्राrाणवादी भुते बाहेर काढली हे बहुजन समाजाने ओळखण्याची गरज आहे. गोविंद गायकवाड यांची भिमाकोरेगाव येथील समाधी उद्ध्वस्त करुन सरकार पुरस्कृत आतंकवाद चालवलेला आहे. या देशातील अंबानी-अदाणीला न्याय मिळतो मात्र शेतक:याला कर्जमाफीसाठी न्याय मिळत नाही. निरव, ललीत मोदी, विजय माल्या देशातील पैसा घेऊन पळून गेले  त्यांना सरकार आणू शकत नाही          परंतु शेतक:यांची संपती जप्त केली जाते. नरेंद्र मोदी हे देशाचे की जगाचे पंतप्रधान आहेत हे कळत  नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.जगन सोनवणे म्हणाले की, आम्ही जातीवादी शक्तीला थारा देत नाही, देशात दंगली घडविणा:यांना साथ दिली जाणार नाही. हिंदुत्व व ब्राrाणीकरण करण्याचे षड्यंत्र राज्यकत्र्यानी चालविलेले आहे. कार्यकत्र्यावर पडद्यामागचे नेते खोटे गुन्हा दाखल करण्याचे काम करीत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल, असे सांगितले.अनिल कुरुकमारे, भगवान आढाव, पुरुषोत्तम गरुड, सचिन उणवणे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विक्की मोरे यांनी केले. सभेसाठी जितेंद्र शिरसाठ, इमरान पठाण, कमलेश मोरे, लकी मोरे, इकबाल शेख, बाबू ढवळे  यांच्यासह कार्यकत्र्यानी परिश्रम घेतले.