शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

दहावी निकालाआधीच अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुणांची अट आणि दहावी परीक्षा लागण्याच्या आधीच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुणांची अट आणि दहावी परीक्षा लागण्याच्या आधीच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. नंदुरबार येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात यासंदर्भात मोठय़ा प्रमाणावर जनजागृती केली जात असून विद्याथ्र्याना ही चांगली संधी चालून आली आहे.दहावीचा निकाल लागल्यानंतर अभियांत्रिकी अर्थात पॉलिटेकिAक महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू होते. परंतु यंदा या सर्व बाबींना फाटा देत निकाल लागण्याच्या आधीच ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नंदुरबार येथे गेल्या सहा वर्षापासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू आहे. या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा      शासनाने पुरविल्या आहेत. पूर्वी प्राध्यापक आणि प्रयोगशाळांची कमतरता होती ती देखील गेल्या वर्षापासून पुर्ण करण्यात आली आहे. यामुळे या शासकीय महाविद्यालयाकडे विद्याथ्र्याचा कल वाढत आहे. यंदा तंत्रशिक्षण संचालनालयाने किमान 50 गुणांची अट रद्द केली आहे. निकाल लागला नाही तरी विद्याथ्र्याना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येणार आहे. निकालानंतर ऑनलाईन गुणांचे अपडेट्स टाकता येणार आहे. 18 जूनर्पयत अर्ज भरता येईल. एकुण प्रक्रिया 14 ऑगस्टर्पयत चालणार आहे. शासकीय शुल्क देखील अत्यल्प ठेवण्यात आले आहे. महाविद्यालयात देखील  प्रवेशासंदर्भात काऊंटर सुरू करण्यात आल्याची माहिती प्राचार्य परदेशी यांनी दिली.