शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

कामगार नोंदणीसाठी कर्मचा-यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 12:45 IST

अटल विश्वकर्मा अभियान : जिल्ह्यातील उद्दीष्टे पूर्ण करण्यात येताय अडचणी

नंदुरबार : अटल विश्वकर्मा अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येत आह़े अभियांनातर्गत 10 हजार कामगार नोंदणीचे उद्दीष्ट देण्यात  आले आह़े परंतु प्रत्यक्षात 4 हजार 663 इतक्याच कामगारांची नोंद झाली आह़े उद्दीष्टांची पूर्तता करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येत आह़ेराज्यातील बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून 4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान कामगार नोंदणी अभियान सुरू केले आह़े यासाठी संबंधित विभागाकडून धुळे व नंदुबार या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी दहा हजार कामगार नोंदीचे उद्दीष्ट देण्यात आलेले होत़े परंतु प्रत्यक्षात जेमतेम कामगार नोंदणी होत असल्याचे लक्षात आल्यावर 4 ऑगस्टची मुदत वाढवून ती 14 ऑगस्ट करण्यात आलेली होती़ अभियानाचे दहा दिवस वाढवल्यावरसुध्दा नंदुरबारातील उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचा:यांची दमछाक होत असल्याचे दिसून येत आह़े नंदुरबार जिल्ह्यात 13 ऑगस्टर्पयत एकूण 4 हजार 663 कामगारांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आह़े त्यामुळे अवघ्या काही दिवसात जास्तीत जास्त 500 मजुरांची नोंद केली तरी निम्मेच टार्गेट पूर्ण करणे अधिकारी व कर्मचा:यांना शक्य होणार असल्याची यातून दिसून येत आह़े 4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान ‘अटल विश्वकर्मा अभियान’ योजनेंतर्गत खान्देशातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यांसह सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, परभणी, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ या राज्यातील एकूण 10 जिल्ह्यांमध्ये हे विशेष नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आह़े संबंधित कामगारांमध्ये बांधकामकामगार, दगड कामगार, फरशी कामगार,  पेंटर, सुतार कामगार, यांत्रिकीकरणाशी संबंधित कामगार, नाले बांधकाम करणारे कामगार, प्लम्बिंग कामगार, अग्निशमन यंत्राची निर्मिती करणारे कामगार, सुरक्षा उपकरणांची निर्मिती करणारे कामगार, सौर ऊज्रेशी संबंधित कामगार आदी कामगारांचा यात समावेश होतो़ नोंदणी करून घेण्यासाठी कामगारांजवळ वर्षातून किमान 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हव़े शिवाय, रहिवासी दाखला, फोटो असलेले ओळखपत्र, बँकेचे पासबुक, पासपोर्ट साईज तीन फोटो आदींची गरज आह़ेअभियान राबविण्यासाठी संबंधित अधिका:यांना ठिकठिकाणी फिरावे लागत आह़े त्यामुळे या फिरत्या पथकासाठी शासनाकडून संबंधितांना मोबाईल व्हॅन देण्यात आली आह़े अक्कलकुवा, धडगाव, मोलगी आदी दुर्गम भागात कामगार नोंदणी अभियान राबवले जात आह़े