शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
4
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
5
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
6
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
7
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
8
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
10
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
11
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
12
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
13
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
14
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
15
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
16
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
17
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
18
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
19
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
20
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....

कामगार नोंदणीसाठी कर्मचा-यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 12:45 IST

अटल विश्वकर्मा अभियान : जिल्ह्यातील उद्दीष्टे पूर्ण करण्यात येताय अडचणी

नंदुरबार : अटल विश्वकर्मा अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येत आह़े अभियांनातर्गत 10 हजार कामगार नोंदणीचे उद्दीष्ट देण्यात  आले आह़े परंतु प्रत्यक्षात 4 हजार 663 इतक्याच कामगारांची नोंद झाली आह़े उद्दीष्टांची पूर्तता करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येत आह़ेराज्यातील बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून 4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान कामगार नोंदणी अभियान सुरू केले आह़े यासाठी संबंधित विभागाकडून धुळे व नंदुबार या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी दहा हजार कामगार नोंदीचे उद्दीष्ट देण्यात आलेले होत़े परंतु प्रत्यक्षात जेमतेम कामगार नोंदणी होत असल्याचे लक्षात आल्यावर 4 ऑगस्टची मुदत वाढवून ती 14 ऑगस्ट करण्यात आलेली होती़ अभियानाचे दहा दिवस वाढवल्यावरसुध्दा नंदुरबारातील उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचा:यांची दमछाक होत असल्याचे दिसून येत आह़े नंदुरबार जिल्ह्यात 13 ऑगस्टर्पयत एकूण 4 हजार 663 कामगारांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आह़े त्यामुळे अवघ्या काही दिवसात जास्तीत जास्त 500 मजुरांची नोंद केली तरी निम्मेच टार्गेट पूर्ण करणे अधिकारी व कर्मचा:यांना शक्य होणार असल्याची यातून दिसून येत आह़े 4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान ‘अटल विश्वकर्मा अभियान’ योजनेंतर्गत खान्देशातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यांसह सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, परभणी, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ या राज्यातील एकूण 10 जिल्ह्यांमध्ये हे विशेष नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आह़े संबंधित कामगारांमध्ये बांधकामकामगार, दगड कामगार, फरशी कामगार,  पेंटर, सुतार कामगार, यांत्रिकीकरणाशी संबंधित कामगार, नाले बांधकाम करणारे कामगार, प्लम्बिंग कामगार, अग्निशमन यंत्राची निर्मिती करणारे कामगार, सुरक्षा उपकरणांची निर्मिती करणारे कामगार, सौर ऊज्रेशी संबंधित कामगार आदी कामगारांचा यात समावेश होतो़ नोंदणी करून घेण्यासाठी कामगारांजवळ वर्षातून किमान 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हव़े शिवाय, रहिवासी दाखला, फोटो असलेले ओळखपत्र, बँकेचे पासबुक, पासपोर्ट साईज तीन फोटो आदींची गरज आह़ेअभियान राबविण्यासाठी संबंधित अधिका:यांना ठिकठिकाणी फिरावे लागत आह़े त्यामुळे या फिरत्या पथकासाठी शासनाकडून संबंधितांना मोबाईल व्हॅन देण्यात आली आह़े अक्कलकुवा, धडगाव, मोलगी आदी दुर्गम भागात कामगार नोंदणी अभियान राबवले जात आह़े