शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

कामगार नोंदणीसाठी कर्मचा-यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 12:45 IST

अटल विश्वकर्मा अभियान : जिल्ह्यातील उद्दीष्टे पूर्ण करण्यात येताय अडचणी

नंदुरबार : अटल विश्वकर्मा अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येत आह़े अभियांनातर्गत 10 हजार कामगार नोंदणीचे उद्दीष्ट देण्यात  आले आह़े परंतु प्रत्यक्षात 4 हजार 663 इतक्याच कामगारांची नोंद झाली आह़े उद्दीष्टांची पूर्तता करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येत आह़ेराज्यातील बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून 4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान कामगार नोंदणी अभियान सुरू केले आह़े यासाठी संबंधित विभागाकडून धुळे व नंदुबार या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी दहा हजार कामगार नोंदीचे उद्दीष्ट देण्यात आलेले होत़े परंतु प्रत्यक्षात जेमतेम कामगार नोंदणी होत असल्याचे लक्षात आल्यावर 4 ऑगस्टची मुदत वाढवून ती 14 ऑगस्ट करण्यात आलेली होती़ अभियानाचे दहा दिवस वाढवल्यावरसुध्दा नंदुरबारातील उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचा:यांची दमछाक होत असल्याचे दिसून येत आह़े नंदुरबार जिल्ह्यात 13 ऑगस्टर्पयत एकूण 4 हजार 663 कामगारांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आह़े त्यामुळे अवघ्या काही दिवसात जास्तीत जास्त 500 मजुरांची नोंद केली तरी निम्मेच टार्गेट पूर्ण करणे अधिकारी व कर्मचा:यांना शक्य होणार असल्याची यातून दिसून येत आह़े 4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान ‘अटल विश्वकर्मा अभियान’ योजनेंतर्गत खान्देशातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यांसह सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, परभणी, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ या राज्यातील एकूण 10 जिल्ह्यांमध्ये हे विशेष नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आह़े संबंधित कामगारांमध्ये बांधकामकामगार, दगड कामगार, फरशी कामगार,  पेंटर, सुतार कामगार, यांत्रिकीकरणाशी संबंधित कामगार, नाले बांधकाम करणारे कामगार, प्लम्बिंग कामगार, अग्निशमन यंत्राची निर्मिती करणारे कामगार, सुरक्षा उपकरणांची निर्मिती करणारे कामगार, सौर ऊज्रेशी संबंधित कामगार आदी कामगारांचा यात समावेश होतो़ नोंदणी करून घेण्यासाठी कामगारांजवळ वर्षातून किमान 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हव़े शिवाय, रहिवासी दाखला, फोटो असलेले ओळखपत्र, बँकेचे पासबुक, पासपोर्ट साईज तीन फोटो आदींची गरज आह़ेअभियान राबविण्यासाठी संबंधित अधिका:यांना ठिकठिकाणी फिरावे लागत आह़े त्यामुळे या फिरत्या पथकासाठी शासनाकडून संबंधितांना मोबाईल व्हॅन देण्यात आली आह़े अक्कलकुवा, धडगाव, मोलगी आदी दुर्गम भागात कामगार नोंदणी अभियान राबवले जात आह़े