शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

नंदुरबार जिल्ह्यात हत्तीपाय रोगाचा मुक्काम कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 11:45 IST

नोज शेलार । नंदुरबार : जगातून उच्चाटन होत असलेल्या हत्तीपायरोगाचा मुक्काम नंदुरबार जिल्ह्यात मात्र कायम आहे. जिल्ह्यात एकुण ३१ ...

नोज शेलार ।नंदुरबार : जगातून उच्चाटन होत असलेल्या हत्तीपायरोगाचा मुक्काम नंदुरबार जिल्ह्यात मात्र कायम आहे. जिल्ह्यात एकुण ३१ रुग्ण असून अक्कलकुवा तालुका वगळता सर्वच तालुक्यांमध्ये या रोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. शासनाची तपासणी व औषधोपचार मोहिम केवळ नवापूर व तळोदा तालुक्यापुरतीच मर्यादीत ठेवण्यात आलेली आहे.अफ्रिकन देशांमध्ये सर्वाधिक संख्येने आढळून येणाऱ्या हत्तीपाय रोगाचे रुग्ण भारतात देखील पूर्वोत्तर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. राज्यात नवापूर तालुक्यात देखील या रोगाचे रुग्ण पूर्वी मोठ्या प्रमाणावर होते. दुरीकरण मोहिमेअंतर्गत गेल्या दहा वर्षात या रोगावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात आले असले तरी पूर्वी केवळ नवापूर तालुका प्रभावीत असतांना पाच वर्षात मात्र अक्कलकुवा वगळता संपुर्ण तालुक्यांमध्येच या रोगाचे रुग्ण आढळून आले आहेत.कशामुळे होतो हा रोगहत्तीरोग हा सुतासारख्या दिसणाºया कृमीमुळे (मायक्रोफायलेरिया) होणार आजार आहे. या रोगामुळे कायमचे अपंगत्व किंवा अवयवास सूज, विद्रूपता येऊ शकते. हत्तीरोगाचा प्रसार ‘क्यूलेक्स क्विंकीफेशिएटस्’ या डासांमुळे होतो. रोगाचा जंतूचा शरिरात प्रवेश झाल्यावर आठ ते १८ महिन्यानंतर कधीही अंगावर खाज येणे, पूरळ उठणे, वारंवार ताप येणे आदी लक्षणे दिसतात. हातापायावर टणक सूज येणे, अंडवृद्धी, जननेंद्रियावर सूज येऊन वेदना होतात.या रोगाच्या डासांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून घर व परिसरातील पाण्याची डबकी बुजवावी, पाणी वाहते करावे व त्यावर रॉकेल, निरुपयोगी आॅईल टाकावे त्यामुळे क्यूलेक्स डासांचे नियंत्रण होते. शौचालयाच्या सेप्टीक टँकचे ढापे झाकण निट बसवावे.जिल्ह्यात या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी एक दिवशीय औषधोपचार मोहिम दरवर्षी डिसेंबर दरम्यान राबविण्यात येते. दोन वर्षापेक्षा अधीक वयोगटातील प्रत्येकाला हा औषधोपचार करण्यात येतो.दुरीकरण मोहीम नावालाचया रोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी राष्टÑीय हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रम गेल्या दहा वर्षांपासून जाहीर करण्यात आला आहे. परंतु दुरीकरण तर दूरच पूर्वी केवळ नवापूर तालुक्यात आढळणारा हा आजार आता जिल्हाभरात आढळून येत आहे.