शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
3
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
4
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
5
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
6
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
7
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
8
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
9
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
10
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
11
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
12
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
13
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
14
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
15
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
16
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
17
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
18
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
19
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
20
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

दीड हजार विद्याथ्र्याना ‘ईजीएस’चे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 12:46 IST

समग्र शिक्षा अभियान : 705 विद्याथ्र्याना स्थलांतरीत होण्यापासून थांबवले

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील स्थलांतरीत मजुरांच्या पाल्यांचे सव्रेक्षण करण्यात आल़े यात, एकूण 705 विद्याथ्र्याचे व त्यांच्या पालकांचे उद्बोधन करुन त्यांना स्थलांतरीत होण्यापासून रोखण्यात आले आह़े तर, एकूण 1 हजार 577 स्थलांतरीत होऊन गेलेल्या विद्याथ्र्याना शिक्षण हमी कार्ड (ईजीएस) देण्यात आल़ेसध्या जिल्ह्यात सर्वत्र साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाला आह़े त्यामुळे हजारो स्थानिक मजुरांचे परजिल्ह्यात तसेच राज्याबाहेरही स्थलांतर होत असत़े तसेच बहुतेक परराज्यातील व बाहेरच्या जिल्ह्यातील मजूर स्थलांतरीत होऊन जिल्ह्यात येत असतात़ रोजगाराच्या शोधात होणा:या स्थलांतरामुळे संबंधित मजुरांच्या पाल्यांनाही गावोगावी फिरावे लागत असत़े त्यामुळे त्यांचा शिक्षणाचा मुद्दा गंभीर होत असतो़ त्यामुळे शिक्षण विभागाकडून अशा विद्याथ्र्याचे सव्रेक्षण करण्यासाठी अभियान राबविण्यात आले होत़े याचा अहवाल नुकताच आला आह़े तो पुढील प्रमाणे, सव्रेक्षणात एकूण 71 विद्यार्थी शाळाबाह्य म्हणून आढळून आलेली आहेत़ शहादा तालुक्यात 7, अक्कलकुवा 16 तर धडगाव तालुक्यात 48 विद्याथ्र्याचा समावेश आह़े तसेच संभाव्य स्थलांतरीत होणा:या विद्याथ्र्याचीसंख्या 3 हजार 334 इतकी आह़े यात, नंदुरबार 1 हजार 500, नवापूर 11, शहादा 1 हजार 589, तळोदा 45, अक्कलकुवा 31, धडगाव 158 अशी आह़े तसेच 705 विद्याथ्र्याना स्थलांतरापासून थांबवण्यात आले आह़े यात, नंदुरबार 174, नवापूर 30, शहादा 115, तळोदा 171, अक्कलकुवा 105, धडगाव 110 विद्याथ्र्याचा समावेश आह़े एकूण 1 हजार 577 स्थलांतरीत होऊन गेलेल्या विद्याथ्र्याना शिक्षण हमी कार्ड ‘ईजीएस’ देण्यात आल़े यात, नंदुरबार 817, शहादा 585, तळोदा 69, धडगाव 106 विद्याथ्र्याचा समावेश आह़े परजिल्ह्यातून स्थलांतर होऊन  नंदुरबारात आलेल्या विद्याथ्र्याची संख्या हाती आली नसून अद्याप नवापूर तालुक्यातच केवळ 10 बालके आढळून आलेली आहेत़ तसेच सरल प्रणालीमध्ये एकूण 983 बालकांची नोंद करण्यात आली आह़े यात,  नंदुरबार 197,  शहादा 585, तळोदा 69, अक्कलकुवा 26, धडगाव 106 अशी विद्यार्थी संख्या आह़े दरवर्षी मोठय़ा संख्येने जिल्ह्याबाहेर मजुरांचे स्थलांतर होत असत़े त्यामुळे अशा परिस्थितीत विद्याथ्र्याचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असत़े स्थानिक ठिकाणी हाताला काम मिळत नसल्याने साहजिकच जेथे रोजगार उपलब्ध होईल अशा ठिकाणी मजुरांचे स्थलांतर होत असत़े स्थलांतरामुळे संपूर्ण कुटुंब हंगामी स्वरुपात स्थलांतरीत होत असत़े त्यामुळे मजुरांच्या पाल्यांचे शिक्षण अर्धवट राहण्याचा धोका निर्माण होत असतो़ याचा सारासार विचार करुन शिक्षण विभागाकडून ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मजुरांच्या पाल्यांचे स्थलांतर होत असत़े त्यामुळे असे स्थलांतर रोखण्यासाठी विद्यार्थी व पालकांचे उद्बोधन करण्यात येत असत़े