शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात पंचनाम्यांचा तिढा अजूनही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील 88 गावांना अवकाळीचा फटका बसून पिकांचे नुकसान झाले आह़े या गावांमध्ये शेतकरी आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील 88 गावांना अवकाळीचा फटका बसून पिकांचे नुकसान झाले आह़े या गावांमध्ये शेतकरी आणि पंचनामे करणारे पथक यांच्यात वाद सुरु असून सरसकट पंचनाने करण्यास पथक नकार देत असल्याने शेतकरी त्यांना शेतशिवारात घुसू देत नसल्याचे प्रकार सुरु आहेत़ नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले होत़े परंतू ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील अतीवृष्टी आणि ऑक्टोबर महिन्यात अवकाळीमुळे येथे पिकांचे नुकसान झाले होत़े न्याहली, भादवड, बलदाणे, आसाणे, घोटाणे, खोक्राळे, रनाळेसह पूर्व भागातील बहुतांश गावांमध्ये कापूस व धान्य पिकांचे नुकसान झाले आह़े परंतू या भागात 60 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस न होणे आणि नुकसान 30 टक्के असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होत़े यातून शेतक:यांनी दीड महिन्यापासून सातत्याने पावसामुळे नुकसान होत असल्याचे दर्शवून दिले होत़े दरम्यान सोमवारपासून या भागात पंचनामे करण्यासाठी पथके हजेरी देत आहेत़ परंतू शेतकरी त्यांना बांधावरुन परत पाठवत आहेत़ प्रशासनाने सातबारा उता:यावर लावलेल्या पिकपे:यावरुन सरसकट नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतक:यांची आह़े तर प्रशासन पाहणी करुन पंचनामे करणार यावर अडून बसले आह़े यातून अनेक गावांमध्ये पंचनामे पूर्ण झालेले नसल्याची माहिती देण्यात आली आह़े शेतक:यांच्या म्हणण्यानुसार पावसामुळे जमिनींचा ओलावा वाढून पीकांचे नुकसान झाले आह़े यामुळे नुकसानीची टक्केवारी 60 टक्क्यांपेक्षा अधिक आह़े यानंतरही पंचनामे करताना पथकांकडून वरवर पाहून नोंदी व फोटो घेतले जात असल्याचे सांगण्यात आले आह़े 

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना संपर्क केला असता त्यांनी तालुक्यात 17 गावांचे पंचनामे पूर्ण झाले असून सरसकट पंचनामे शक्यच नाहीत़ पथकांकडून नुकसानीची पाहणी करुन फोटो काढून पंचनामे करण्यात येतील असे सांगितल़े यामुळे शेतक:यांच्या अडचणी वाढल्या आहेत़