शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात पंचनाम्यांचा तिढा अजूनही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील 88 गावांना अवकाळीचा फटका बसून पिकांचे नुकसान झाले आह़े या गावांमध्ये शेतकरी आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील 88 गावांना अवकाळीचा फटका बसून पिकांचे नुकसान झाले आह़े या गावांमध्ये शेतकरी आणि पंचनामे करणारे पथक यांच्यात वाद सुरु असून सरसकट पंचनाने करण्यास पथक नकार देत असल्याने शेतकरी त्यांना शेतशिवारात घुसू देत नसल्याचे प्रकार सुरु आहेत़ नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले होत़े परंतू ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील अतीवृष्टी आणि ऑक्टोबर महिन्यात अवकाळीमुळे येथे पिकांचे नुकसान झाले होत़े न्याहली, भादवड, बलदाणे, आसाणे, घोटाणे, खोक्राळे, रनाळेसह पूर्व भागातील बहुतांश गावांमध्ये कापूस व धान्य पिकांचे नुकसान झाले आह़े परंतू या भागात 60 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस न होणे आणि नुकसान 30 टक्के असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होत़े यातून शेतक:यांनी दीड महिन्यापासून सातत्याने पावसामुळे नुकसान होत असल्याचे दर्शवून दिले होत़े दरम्यान सोमवारपासून या भागात पंचनामे करण्यासाठी पथके हजेरी देत आहेत़ परंतू शेतकरी त्यांना बांधावरुन परत पाठवत आहेत़ प्रशासनाने सातबारा उता:यावर लावलेल्या पिकपे:यावरुन सरसकट नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतक:यांची आह़े तर प्रशासन पाहणी करुन पंचनामे करणार यावर अडून बसले आह़े यातून अनेक गावांमध्ये पंचनामे पूर्ण झालेले नसल्याची माहिती देण्यात आली आह़े शेतक:यांच्या म्हणण्यानुसार पावसामुळे जमिनींचा ओलावा वाढून पीकांचे नुकसान झाले आह़े यामुळे नुकसानीची टक्केवारी 60 टक्क्यांपेक्षा अधिक आह़े यानंतरही पंचनामे करताना पथकांकडून वरवर पाहून नोंदी व फोटो घेतले जात असल्याचे सांगण्यात आले आह़े 

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना संपर्क केला असता त्यांनी तालुक्यात 17 गावांचे पंचनामे पूर्ण झाले असून सरसकट पंचनामे शक्यच नाहीत़ पथकांकडून नुकसानीची पाहणी करुन फोटो काढून पंचनामे करण्यात येतील असे सांगितल़े यामुळे शेतक:यांच्या अडचणी वाढल्या आहेत़