शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात पंचनाम्यांचा तिढा अजूनही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील 88 गावांना अवकाळीचा फटका बसून पिकांचे नुकसान झाले आह़े या गावांमध्ये शेतकरी आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील 88 गावांना अवकाळीचा फटका बसून पिकांचे नुकसान झाले आह़े या गावांमध्ये शेतकरी आणि पंचनामे करणारे पथक यांच्यात वाद सुरु असून सरसकट पंचनाने करण्यास पथक नकार देत असल्याने शेतकरी त्यांना शेतशिवारात घुसू देत नसल्याचे प्रकार सुरु आहेत़ नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले होत़े परंतू ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील अतीवृष्टी आणि ऑक्टोबर महिन्यात अवकाळीमुळे येथे पिकांचे नुकसान झाले होत़े न्याहली, भादवड, बलदाणे, आसाणे, घोटाणे, खोक्राळे, रनाळेसह पूर्व भागातील बहुतांश गावांमध्ये कापूस व धान्य पिकांचे नुकसान झाले आह़े परंतू या भागात 60 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस न होणे आणि नुकसान 30 टक्के असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होत़े यातून शेतक:यांनी दीड महिन्यापासून सातत्याने पावसामुळे नुकसान होत असल्याचे दर्शवून दिले होत़े दरम्यान सोमवारपासून या भागात पंचनामे करण्यासाठी पथके हजेरी देत आहेत़ परंतू शेतकरी त्यांना बांधावरुन परत पाठवत आहेत़ प्रशासनाने सातबारा उता:यावर लावलेल्या पिकपे:यावरुन सरसकट नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतक:यांची आह़े तर प्रशासन पाहणी करुन पंचनामे करणार यावर अडून बसले आह़े यातून अनेक गावांमध्ये पंचनामे पूर्ण झालेले नसल्याची माहिती देण्यात आली आह़े शेतक:यांच्या म्हणण्यानुसार पावसामुळे जमिनींचा ओलावा वाढून पीकांचे नुकसान झाले आह़े यामुळे नुकसानीची टक्केवारी 60 टक्क्यांपेक्षा अधिक आह़े यानंतरही पंचनामे करताना पथकांकडून वरवर पाहून नोंदी व फोटो घेतले जात असल्याचे सांगण्यात आले आह़े 

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना संपर्क केला असता त्यांनी तालुक्यात 17 गावांचे पंचनामे पूर्ण झाले असून सरसकट पंचनामे शक्यच नाहीत़ पथकांकडून नुकसानीची पाहणी करुन फोटो काढून पंचनामे करण्यात येतील असे सांगितल़े यामुळे शेतक:यांच्या अडचणी वाढल्या आहेत़