शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
3
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
4
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
5
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
6
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
7
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
8
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
9
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
10
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
11
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
12
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
13
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
14
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
15
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
16
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
17
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
18
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
19
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
20
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)

होळ शिवारात पावसाळ्यात टंचाई : क्षारयुक्त पाण्याच्या वापराने त्वचारोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 17:01 IST

नंदुरबार : टँकरमुक्त जिल्हा अशी ओळख असलेल्या नंदुरबार जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या होळतर्फे हवेली शिवारात गेल्या तीन महिन्यांपासून भिषण पाणीटंचाईचा सामना करत आहेत़ नळांना पाणीच येत नसल्याने येथील महिलांनी शनिवारी हंडमोर्चा काढून रोष व्यक्त केला होता़  मोर्चेकरी महिलांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर उपाययोजना करण्याबाबत आश्वासन देण्यात ...

नंदुरबार : टँकरमुक्त जिल्हा अशी ओळख असलेल्या नंदुरबार जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या होळतर्फे हवेली शिवारात गेल्या तीन महिन्यांपासून भिषण पाणीटंचाईचा सामना करत आहेत़ नळांना पाणीच येत नसल्याने येथील महिलांनी शनिवारी हंडमोर्चा काढून रोष व्यक्त केला होता़  मोर्चेकरी महिलांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर उपाययोजना करण्याबाबत आश्वासन देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात या रहिवासी वसाहतींचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आह़े  येथील नागरिकांना भेट देऊन संवाद साधला असता, पाणीटंचाईमुळे अनेकांना शारिरिक व्याधींनाही सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव त्यांनी मांडल़े क्षारयुक्त पाण्यामुळे महिला आणि बालिकांना त्वचारोगांसह नागरिकांना जलजन्य आजारांची बाधा झाल्याचे सांगण्यात आल़े होळ शिवारातील गुरुकुल नगर 1, गुरुकुल नगर 2, जगतापवाडी, गंधर्व नगरी यासह चार ते पाच कॉलन्यांमध्ये तब्बल 3 हजाराच्या जवळपास नागरिकांचा रहिवास आह़े ग्रामपंचायत हद्दीत तयार करण्यात आलेल्या या वसाहतींमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या ही सर्वाधिक मोठी आह़े गुरुकुल नगर 1 आणि 2 येथे तीन महिन्यांपासून पाणीच नसल्याने नागरिक दर चार ते पाच दिवसांनी टँकर मागवून स्वत:ची गरज भागवत आहेत़ जिल्हा टँकरमुक्त असताना याठिकाणी मात्र दिवसभर पाण्याचे टँकर्स नागरिकांच्या घरात पाणी टाकत असल्याचे चित्र सर्रास नजरेस पडत़े होळ ग्रामपंचायतीच्या अखत्यारित असलेल्या दोन्ही ठिकाणी पाण्याचा बोअर करून देण्यात आला आह़े परंतु तीन महिन्यांपासून हे बोअर कोरडे होऊनही  पाणीटंचाईबाबत उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत़ पावसाळा सुरू होऊन पाणीटंचाई ‘जैसे थे’ असल्याने नागरिक हैराण झाले असून पाणीटंचाई तत्काळ दूर करण्याच्या मागणीसाठी अधिका:यांच्या दालनांचे उंबरे ङिाजवले जात आहेत़