शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

गळतीमुळे सुसरी धरणाने तळ गाठला

By admin | Updated: May 24, 2017 00:27 IST

शेतकºयांमध्ये चिंता : पिके वाचविण्यासाठी कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा-खेतिया मार्गावर दरा फाट्याजवळील सुसरी धरणाच्या गेटमधून होणाºया पाण्याच्या गळतीमुळे धरणाने  तळ गाठला असून उन्हाळी पिके घेणाºया शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे.सुसरी धरणातील पाण्याचा परिसरातील शेती सिंचनासाठी फायदा होतो. मात्र यंदा धरणाने तळ गाठल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकºयांची तारांबळ उडत आहे. पिकांना पाणी कमी पडल्याने उत्पन्नात घट येणार असल्याने त्याचा आर्थिक फटका शेतकºयांना सहन करावा लागणार आहे. या धरणाच्या गेटमधून पाण्याची गळती लागल्याने पाणीसाठा कमी झाल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. धरणातील होणारी पाणी गळती रोखण्यासाठी संबंधित यंत्रणेने वेळीच लक्ष दिले असते तर धरणाने तळ गाठला नसता, अशा प्रतिक्रिया शेतकºयांनी व्यक्त केल्या आहेत. धरणात पाणीसाठा नसल्याने परिसरातील गावांना पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे. जनावरांचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. धरणाच्या भिंतीवर झाडेझुडपे वाढली असून ही झुडपे तोडणे आवश्यक आहे. झुडपांमुळे          धरणाच्या भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत             नाही. संबंधित विभागाने या  धरणाकडे लक्ष देऊन पाण्याची होणारी गळती थांबवावी व भिंतीवर असलेली झुडपे काढण्याची मागणी होत आहे.