शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

पाण्याअभावी बोरद येथे पीक करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 12:58 IST

तापमानाचाही बसतोय फटका : आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 28 : तळोदा तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये पाण्याअभावी पिक करपू लागली आहेत़ तसेच ऐरवी 25 मेस होणारी कापूस लागवडसुध्दा पाण्याअभावी यंदा उशिरा करण्यात येणार असल्याचे परिसरातील शेतक:यांकडून सांगण्यात आल़ेतळोदा तालुक्यातील बोरद, मोड, तळवे, आमलाड, प्रतापपूर, खरवड, त:हावद, कढेल, लाखापूर, करड आदी परिसरात भिषण पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आह़े त्यामुळे येथील परिसरातील नागरिकांनी कापूस लागवड यंदा उशिरा करण्याचा निर्णय घेतला आह़े सध्या तापमानाचा पारा चांगलाच वर चढला आह़े गेल्या दोन महिन्यांपासून तापमान चाळीशी पार गेल्याने एकीकडे जीवाची लाही लाही होत आहे, तर दुसरीकडे पीक जगवताना शेतक:यांना एकना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह़े शेतक:यांनी कुपनलिकांमध्ये दोनशे ते अडीचशे फुटांपर्यत सबमर्शिबल पंप सोडले आहेत़ तरीसुध्दा पाहिजे त्या प्रमाणात पाणी ओढले जात नसल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े या परिसरात कापसाची लागवड 25 मे नंतर होण्याचे हे पहिलेच वर्ष असल्याचे जुन्या जाणत्यांकडून सांगण्यात येत आह़े महावितरणकडूनही दररोज केवळ  3 ते 4 तासच कृषिपंपांना वीजपुरवठा पुरविण्यात येत असतो़ त्यातही तो असमान दाबाचा असल्याने शेतक:यांकडून पीकांना पुरेशा प्रमाणात पाणीसुध्दा दिले जात नसल्याचे सांगण्यात आल़े दरम्यान, रात्रीबेरात्री वीजपुरवठा होत असतो़ त्यामुळे शेतक:यांना आपला जीव धोक्यात टाकून पीकांना पाणी द्यायला जावे लागत असत़े आधीच परिसरात बिबटय़ांचा वावर आह़े त्यातच अवेळी पाणी द्यायला जाताना शेतक:यांच्या अंगावर काटा उभा राहत असतो़ दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आह़े त्यामुळे पाण्याच्या विवंचनेमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आह़े वाढत्या तापमानामुळे येथील लघुप्रकल्पसुध्दा कोरडे पडत आहेत़ त्यामुळे पशुपालकांसमोर समस्या वाढत आह़े पाणी नसल्याने परिसरातील मोजक्या विहिरींमध्ये मोटारी टाकून त्या माध्यमातून पाणी ओढले जात असल्याच्या व्यथा येथील शेतक:यांकडून सांगण्यात येत आहेत़