शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

नियोजनाअभावीच शहरवासीयांना दोन दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गळती न रोखणे, धरणातील गाळ न काढणे यासह इतर नियोजन शून्य कारभारामुळेच शहरवसीयांवर पालिकेने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गळती न रोखणे, धरणातील गाळ न काढणे यासह इतर नियोजन शून्य कारभारामुळेच शहरवसीयांवर पालिकेने दोन दिवसाआड पाणी पुरवठय़ाची वेळ आणल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला आहे.विरचक धरणात पाणी नसल्यामुळे पालिकेतर्फे 1 ऑगस्टपासून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी घोषणा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आहे. त्यावर विरोधकांनी टिका केली. त्यात म्हटले आहे की, पालिकेने यापूर्वीच 24 तास पाणी पुरवठय़ाची घोषणा केली आहे. असे असतांना उलट दोन दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागत आहे. पालिकेने नळांना तोटय़ा न बसविणे, फुटलेल्या जलवाहिन्या दुरूस्त न करणे, धरणातील गाळ न काढणे, पाण्याच्या टाक्या भरून वाहने असे प्रकार होत असल्यामुळे पाण्याची नासाडी झाल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे. यावर वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर  शहरवासीयांवर ही वेळ आली नसती असेही विरोधकांनी काढलेल्या निवेदनात म्हटले आहे.